केरल में २ क्रांतिकारियों के स्मारक के अनावरण में राहुल गांधी नहीं आए !
क्रांतिकारियों का अनादर करनेवाला गांधी परिवार !
क्रांतिकारियों का अनादर करनेवाला गांधी परिवार !
याप्रसंगी विविध फलकांच्या माध्यमातून क्रांतीकारकांचा शौर्यशाली इतिहास समाजासमोर सांगितला गेला. याचा लाभ एकूण ५५० जणांनी घेतला.
हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यानां’चे नियोजन करण्यात आले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा गेली ८ ते १० वर्षे इयत्ता १० वी आणि १२ वीच्या निकालांमध्ये राज्यात अग्रेसर आहे. हा जिल्हा हुशार विद्यार्थ्यांचा जिल्हा आहे.
पोर्तुगीजधार्जिण्यांनी देशद्रोही कृती करूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. हिंदू असंघटित असल्याने ही स्थिती उद्भवली आहे. हिंदूंनी सर्वधर्मसमभाव आदी गोंडस शब्दांमध्ये न फसता हिंदू आणि देश यांविरोधी कृतींच्या विरोधात जागरूक राहावे.
या उपक्रमाअंतर्गत वर्ष १८५७ ते १९४७ पर्यंतची चित्रफीत आणि स्वातंत्र्याच्या काळात बलीदान दिलेल्या क्रांतीकारकांची चित्रफीत दाखवली जात आहे. हे प्रदर्शन १२ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्व नागरिकांसाठी चालू असणार आहे.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी भारतात आणि विदेशात संघर्ष केला. भारतात ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष चालू असतांना विदेशात जाऊन लढा उभारणे मोठे जोखमीचे काम होते. अशा वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेल्या कार्यातील वैशिष्ट्यपूर्ण भाग येथे पाहूया.
फाळणीच्या वेळी हिंदू आणि भारतीय यांनी असंख्य कष्ट सहन केले. त्यांच्यामुळेच आज भारत संपूर्ण विश्वात नावारूपाला येत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण सर्वांनी शपथ घेऊया की, भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवूया.
‘श्री गोदावरी लाहोटी कन्या विद्यालया’तील मुख्याध्यापिका सौ. सुनीता बोरगावकर यांच्या पुढाकाराने १० ऑगस्ट या दिवशी विद्यार्थिनींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.