स्वातंत्र्याच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रहितासाठी समर्पित होऊन कार्य करा !

फाळणीच्या वेळी हिंदू आणि भारतीय यांनी असंख्य कष्ट सहन केले. त्यांच्यामुळेच आज भारत संपूर्ण विश्‍वात नावारूपाला येत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण सर्वांनी शपथ घेऊया की, भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवूया.

लातूर येथील श्री गोदावरी लाहोटी कन्या विद्यालयात लावण्यात आले क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फलक प्रदर्शन !

‘श्री गोदावरी लाहोटी कन्या विद्यालया’तील मुख्याध्यापिका सौ. सुनीता बोरगावकर यांच्या पुढाकाराने १० ऑगस्ट या दिवशी विद्यार्थिनींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.

पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळाची दुर्दशा; वाड्याच्या प्रवेशद्वाराची भिंत कोसळली !

ज्या क्रांतीकारकांनी देशासाठी बलीदान दिले, त्या क्रांतीकारकांच्या स्मारकाची अशी दुरवस्था, म्हणजे त्यांच्या कार्याचा अनादर केल्यासारखेच आहे. त्यांनी केलेल्या पराक्रमाचे आणि त्यागाचे स्मरण जागृत ठेवण्यासाठी, भावी पिढीला प्रेरणा देणार्‍या क्रांतीकारकांच्या स्मृतीस्थानाचे जतन…

सावरकर म्हणजे शौर्य, धाडस आणि तत्त्वनिष्ठता ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी प्राणांचे बलीदान दिले त्यांचे मोठे योगदान आहेच; पण ज्यांनी देश स्वतंत्र होण्यासाठी प्रार्थना केली, त्यांचेही योगदान आहे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते.

ज्यांचे कर राष्ट्राला सावरतात, ते सावरकर !

ही व्याख्या लागू होते केवळ अन् केवळ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आणि यांनाच. याचा अर्थ सावरकर कुटुंबियांचा त्याग अल्प होता असे नव्हे, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तीमत्त्व बहुआयामी होते !

हिंदूंनो, स्वतःची पराभूत मानसिकता सोडून पराक्रमी पूर्वजांचा इतिहास अभ्यासा आणि आपण ‘हिंदु’ असल्याचा अभिमान बाळगा !

हिंदूंनी स्वतःतील लढाऊ वृत्ती जाणून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी !