
सोलापूर – हिंदूंनी जातीवाद, वर्णवाद, भाषावाद सोडून हिंदु मतपेढी (व्होट बँक) बनवली, तरच हिंदूंचे अस्तित्व टिकेल, असे प्रतिपादन कालीचरण महाराज यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलतांना केले. या वेळी त्यांनी लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविरोधात कायदा करण्याचीही मागणी केली.
ते म्हणाले, ‘‘मी सर्वांना आवाहन करतो की, राजकारणाचे हिंदुकरण करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कायद्याची संमती हवी असेल, तर हिंदूंनी मतपेढी सिद्ध करणे आवश्यक आहे. राजा कट्टर हिंदुत्वनिष्ठ असेल, तरच हिंदूंचे (हिंदुत्वाचे) रक्षण होईल. रामराज्य हवे असल्यास राजा श्रीराम हवा. हिंदूंनी सावध होऊन राजकारणाचे हिंदुकरण करणे आवश्यक आहे. स्वतः १०० टक्के मतदान करणारी मतपेढी सिद्ध केली, तरच सर्व मागण्या पूर्ण होतील. महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा होण्यासाठी मोर्चे निघत आहेत. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना मोर्चे काढत आहेत.’’
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !