धर्मांतरासाठी परदेशातून नाशिक येथील धर्मांधाच्या खात्यात २० कोटी रुपये जमा !
विदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेला धर्मांध हा नाशिकमध्ये हिंदु नाव धारण करून करत होता हिंदूंचे धर्मांतर !
विदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेला धर्मांध हा नाशिकमध्ये हिंदु नाव धारण करून करत होता हिंदूंचे धर्मांतर !
मालवा भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ? मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! धर्मांधांमध्ये सरकारचा धाक निर्माण होणे आवश्यक !
‘धर्मांतर आणि विविध प्रकारचे ‘जिहाद’ ही राष्ट्रावरील मोठी संकटे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत. आपण धर्माचे कार्य केवळ भगवंताची कृपा आणि ईश्वरी अधिष्ठान यांद्वारे करू शकतो.’
देशातील प्रत्येक मौलाना, मौलवी आणि इमाम यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
भाजपच्या एका आमदाराच्याच घराची ही स्थिती असेल, तर देशातील सर्वसामान्य हिंदूंच्या दुरवस्थेची कल्पना करता येणार नाही ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आज ही स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
‘स्वराज्य’ नावाच्या मासिकामध्ये लेखक आर्. जगन्नाथ यांचा लेख नुकताच वाचनात आला. त्यामध्ये दिलेली काही महत्त्वाची सूत्रे वाचण्यासारखी आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर’ आहे. त्यामुळे सरकारने राष्ट्रीय स्तरावर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे.
पाकमधील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकार कधी कृती करणार ?
हिंदु धर्मातील जगद्गुरूंनीही काळानुसार ‘धर्मांतरविरोधी कायद्या’ची मागणी करणे आवश्यक आहे.