स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे चांगले प्रदर्शन केल्यामुळे हिंदुद्वेष्ट्या पुरोगामी लेखिकेला पोटशूळ !
|

चेन्नई – कथित पुरोगामी लेखिका शालीन मारिया लॉरेन्स यांनी ‘फेसबूक’वर ‘तमिळनाडूमध्ये भाजपची ‘वाढ’ रोखायची असेल, तर लोकांचे धर्मांतर करणे आवश्यक आहे’, असे मत प्रदर्शित केले आहे. शालीन लॉरेन्स यांना सत्ताधारधारी द्रमुकच्या समर्थक म्हणूनही ओळखले जाते.
DMK-VCK supporter and self-proclaimed activist says ‘religious conversion’ needed to arrest growth of BJP in TNhttps://t.co/NPnU56ODtK
— G Pradeep (@pradeep_gee) February 23, 2022
त्यांनी लिहिले, ‘तमिळनाडूमध्ये घटनाकार डॉ. आंबेडकर यांचे विचार घरोघरी पोचवणे आवश्यक आहे. राज्यात सांस्कृतिक पालट आणि इतिहासाचे पुनर्लेखन केले, तरच धार्मिक कट्टरतावाद्यांच्या कारवायांना चाप बसेल.’ तमिळनाडूमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. त्या वेळी भाजपने ३०० हून अधिक जागांवर विजय मिळवला. तमिळनाडूमध्ये भाजपचा वाढता प्रभावामुळे हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठल्यामुळे सामाजिक माध्यमांवर भाजपला रोखण्यासाठी अशा प्रकारे हिंदुविरोधी चर्चांना उधाण आले आहे.
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
Ram Mandir Donation Theft : चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांनी ३ दिवसांत अयोध्या सोडावी ! – ‘अयोध्या बार असोसिएशन’ने दिली समयमर्यादा
अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर संस्थानच्या १० कोटींच्या भूमीवरील कब्जेदाराचा दावा फेटाळला !
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील अपहार ही अतिशय गंभीर घटना ! : Advocate Vishnu Shankar Jain