नवघर पोलीस ठाण्यात हवालदाराच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद !
असे पोलीस हवालदार पोलीस खात्यात असणे पोलीस खात्याला कलंकच !
असे पोलीस हवालदार पोलीस खात्यात असणे पोलीस खात्याला कलंकच !
समाजातील नैतिकता रसातळाला गेल्याचे आणखी एक उदाहरण !
हबीबुल्लाह नावाच्या युवकाने एका विवाहितेवर बलात्कार केला. याचा सूड घेण्यासाठी या विवाहितेने तिच्या पतीच्या साहाय्याने हबीबुल्लाह याची हत्या केली. पोलिसांनी या दांपत्याला अटक केली आहे.
सहकारी युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी तहलकाचे संस्थापक तथा माजी संपादक पत्रकार तरुण तेजपाल यांची म्हापसा येथील सत्र न्यायालयाने २१ मे या दिवशी निर्दोष मुक्तता केली.
‘यू.पी.एस्.सी.’ची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्याच्या नावाखाली आयकर आयुक्त सुथादिरा बालन (वय ३५ वर्षे) यांनी महिला आधुनिक वैद्याचे शारीरिक शोषण केले आहे.
याविषयी शेतकरी संघटना गप्प का ? त्यांचे आंदोलन भरकटले आहे, असे समजायचे का ?
हिंदू बाटल्यावर त्यांची नावे पालटत नाहीत. यामुळे त्यांनी कुठलेही दुष्कृत्य केले, तरी ‘ते हिंदूंनेच केले’, असे समाजाला वाटते ! यापुढे धर्मांतरितांनी त्यांची नावे आणि आडनावे पालटावीत, असा कायदा करणे आवश्यक !
पूर्वी बंगालमध्ये माकपवाले हिंसाचार करते होते, नक्षलवादी हिंसाचार करत होते, तर गेल्या १० वर्षांपासून तृणमूल काँग्रेसवाले करत आहेत. अशा राज्यात राष्ट्रपती राजवटच आवश्यक आहे !
पाकिस्तानात हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांच्या संपत्तीची हानी, हिंदु महिलांवर होणारे बलात्कार यांमुळे अनेक हिंदू अनेक वर्षांपूर्वी भारतात आले. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते अनेक सुविधांपासून वंचित आहेत.
महिलांवर अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षा झाल्यासच बलात्कार अशा घटना टळतील !