बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये १५४ हिंदूंच्या हत्या !
बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !
बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !
बलात्कार्यांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
नैतिकतेचे मोठ्या प्रमाणात झालेले हनन दर्शवणारी घटना ! अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी बलात्कार करणार्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे !
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
वासनांध आणि गुन्हेगारी वृत्तीच्या धर्मांधांना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे !
समाजातील नैतिकता किती घसरली आहे, हे सांगणारी ही घटना !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार मारण्याची किंवा हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
सततच्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलीची प्रकृती खालावल्यानंतर तिने याची माहिती नातेवाइकांना दिली. नैतिकतेला काळीमा फासणारी घटना !
समाजातील वाढती वासनांधता ! सरकारने वासनांधांना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले, तरच असे कुकृत्य करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !
इब्राहिम मंगरियो आणि त्याच्या सहाकर्यांनी अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. आता ते पुन्हा अपहरण करण्याची धमकी देत आहेत.