उत्तरप्रदेशात धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार
बदायू येथे ४ धर्मांध तरुणांनी एका हिंदु अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीचे अपहरण करण्यापूर्वी आरोपींनी तिच्या आईला बेदम मारहाण केली.
बदायू येथे ४ धर्मांध तरुणांनी एका हिंदु अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीचे अपहरण करण्यापूर्वी आरोपींनी तिच्या आईला बेदम मारहाण केली.
पोलिसांनी आरोपी अब्दुल वहिदच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
अशा घटनांत अशीच शिक्षा होणे अपेक्षित आहे. बलात्काराच्या सर्वच गुन्ह्यांत फाशीचीच शिक्षा होऊ लागली, तर अशा घटना अल्प होण्यास वेळ लागणार नाही !
मध्यप्रदेशातील महूमध्ये आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर आदिवासींनी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले. या वेळी झालेल्या दगडफेकीत अनेक जण घायाळ झाले. बचावासाठी पोलिसांनी गोळीबार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
अशांना भर चौकात फाशी देण्याची तरतूद कायद्यात असणे आवश्यक !
असे नीतीमत्ताहीन शिक्षक शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंकच होत ! अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा सरकारने द्यायला हवी !
सरकारने अशा वासनांधांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे !
अंधेरी येथे पोलंडहून आलेल्या एका महिलेवर बलात्कार झाला असून या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ‘एशियन बिझनेस एक्झिबिशन्स अँड कॉन्फरन्स लि.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आरोपी मनीष गांधी याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जितेंद्र आव्हाड निरुत्तर ! अजित पवार यांनी वादविवाद थांबवण्याचे आवाहन केले.
जसे पोलीस आणि सैन्य यांत प्रवेश घेणार्या महिलांना प्रशिक्षण दिले जाते, तसेच देशातील प्रत्येक मुलीला स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे.