भारत बनला ४ ट्रिलियन डॉलरची (अनुमाने ३३३ लाख कोटी रुपयांची) अर्थव्यवस्था असलेला देश !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
‘गीतापठण धार्मिक सौहार्द बिघडवते’, असे म्हणणारी तृणमूल काँग्रेस जिहादी संघटना आहे का ? असाच प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! तृणमूल काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या बंगालमधील हिंदूंना हे मान्य आहे का ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजंस’ म्हणजे कृत्रिम बुद्धीमतेच्या चुकीच्या वापरावरून चिंता व्यक्त केली. त्यांनी ‘डीपफेक’विषयी विशेष चिंता व्यक्त करत म्हटले, ‘प्रसारमाध्यमांनी या संकटाविषयी जनतेला जागृत आणि सतर्क केले पाहिजे.’
दुसर्या ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल’ शिखर संमेलनाचे उद्घटनाच्या वेळी ते बोलत होते.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात का येत नाही ?
मेरी मिलबेन यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्याने आता त्या भाजपच्या ‘एजंट’ असल्याचे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !
गेली १० वर्षे पंतप्रधान मोदी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ चालू करण्यासाठी ८ नोव्हेंबर या दिवसाच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे मंत्रालयामध्ये या कार्यक्रमांचे उद़्घाटन झाले.
रायपूर येथील एका उपाहारगृहाच्या तळघरातील एका चारचाकीतून अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ३ नोव्हेंबर या दिवशी ५ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी असीम दास नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील भिंतीवर असे लिहिले जाते, यावरून येथे विद्यार्थ्यांना काय शिकवले जात आहे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?