पाकला चंद्रावर यान पाठवण्यासाठी आणखी २-३ दशके लागतील ! – अभिनेत्री सेहर शिनवारी

भारताच्या ‘चंद्रयान-३’च्या यशानंतर जगभरातून इस्रोच्या वैज्ञानिकांवर स्तुतीसुमने उधळली जात आहेत. अशातच पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी यांनी भारताचे कौतुक करून पाकच्या दुर्दशेविषयी दु:ख व्यक्त करणारे ट्वीट केले आहे.

आम्ही आधीपासूनच चंद्रावर रहात आहोत !

पाकिस्तानी नागरिकाची चंद्रयानाच्या यशस्वीतेवरून पाकवरच उपरोधिक टीका

युगपुरुषांची अपकीर्ती करणार्‍या प्रवृत्ती ठेचून काढायला हव्‍यात ! – खासदार उदयनराजे भोसले, भाजप

प्रसारमाध्‍यमांशी बोलतांना खासदार उदयनराजे भोसले म्‍हणाले, ‘‘युगपुरुष छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केल्‍याने एका मुलाला कह्यात घेण्‍यात आले आहे. या प्रकरणाचे सूत्रधार शोधून काढले जातील, गुन्‍हे अन्‍वेषणद्वारे याचे सखोल अन्‍वेषण करण्‍यात येईल

पाकिस्तानी सैन्यावर आतंकवाद्यांकडून आक्रमण : १० सैनिक ठार

अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर टीटीपी आतंकवाद्यांच्या आक्रमणात वाढ झाली आहे. टीटीपीचे आतंकवादी सातत्याने पाकिस्तानी सैनिकांची हत्या करत आहेत.

कथित तस्करीच्या प्रकरणी पाकिस्तानकडून ६ भारतियांना अटक

कथित तस्करीच्या प्रकरणी पाकिस्तानकडून ६ भारतियांना अटक ! खोट्या आरोपाखाली भारतियांना अटक करणार्‍या पाकला भारताने प्रखर विरोध दर्शवला पाहिजे !

पाकच्या राष्ट्रीय विमान वाहतूक आस्थापनावर आर्थिक संकट

भिकेला लागलेल्या पाकिस्तानची स्थिती हळू हळू अशीच होत रहाणार आहे आणि एके दिवशी त्याला दिवाळखोर घोषित केले जाणार. तो दिवस आता दूर राहिलेले नाही !

पाकमधील प्रसारमाध्यमांनी ‘चंद्रयान-३’ चंद्रावर उतरतांनाचे थेट प्रक्षेपण करावे !

‘चंद्रयान-२’च्या अपयशाची खिल्ली उडवणार्‍या पाकच्या माजी मंत्र्याचे आता आवाहन !

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांवर २५० किलोंहून अधिक चरस जप्त

ही चरसची पाकिटे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून वाहून आली असावीत, ही पाकिटे समुद्रात पडली असतील किंवा तस्करीच्या उद्येशाने विदेशी जहाजांमधून फेकण्यात आली असतील, असा संशय आहे.

भारताने पाकच्या सीमेत घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला !

पाकचा आरोप; मात्र संरक्षण मंत्रालयाकडून खंडण

आम्ही तुमची चामडी सोलून काढू ! – पश्तून नेत्याची पाकिस्तानी सैन्याला धमकी

‘पश्तून तहफुज मूव्हमेंट’ या संघटनेचे प्रमुख मंजूर पश्तीन यांनी बलुचिस्तान, सिंध, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पंजाब या प्रांतांमधील उपेक्षित वर्गांना निदर्शनांत सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते.