रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांवर २५० किलोंहून अधिक चरस जप्त

ही चरसची पाकिटे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून वाहून आली असावीत, ही पाकिटे समुद्रात पडली असतील किंवा तस्करीच्या उद्येशाने विदेशी जहाजांमधून फेकण्यात आली असतील, असा संशय आहे.

भारताने पाकच्या सीमेत घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला !

पाकचा आरोप; मात्र संरक्षण मंत्रालयाकडून खंडण

आम्ही तुमची चामडी सोलून काढू ! – पश्तून नेत्याची पाकिस्तानी सैन्याला धमकी

‘पश्तून तहफुज मूव्हमेंट’ या संघटनेचे प्रमुख मंजूर पश्तीन यांनी बलुचिस्तान, सिंध, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पंजाब या प्रांतांमधील उपेक्षित वर्गांना निदर्शनांत सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. 

फिरोजपूर (पंजाब) येथील सीमेवर पाकिस्तानी तस्करांकडून २९ किलो हेरॉईन जप्त

तस्कर आणि सुरक्षादल यांच्यात चकमक : २ तस्कर अटकेत

पाकच्या उत्तर वजीरिस्तानमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटात ११ मजूर ठार !

पाकच्या उत्तरी वजीरिस्तानच्या गुलमीर कोट परिसरात १९ ऑगस्ट या दिवशी आतंकवाद्यांनी एका वाहनावर आक्रमण केले. या वेळी घडवलेल्या बाँबस्फोटात वाहनातील ११ मजूर ठार झाले, तर दोन जण घायाळ झाले.

माझ्या पतीला कारागृहात विष देण्याचा प्रयत्न होऊ शकतो !

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांचे पाकच्या पंजाब प्रांताच्या गृह सचिवांना पत्र !

अमेरिकेच्या भारतविरोधी महिला खासदार इल्हान उमर यांच्या पाकव्याप्त काश्मीर दौर्‍याचा खर्च पाकने केल्याचे उघड !

डावपेचांत भारतापेक्षा हुशार असणारा पाकिस्तान ! अशा कावेबाज पाकला शस्त्राचीच भाषा समजत असल्यामुळे भारताने पाकमध्ये घुसून त्याला धडा शिकवावा, अशीच राष्ट्रप्रेमी भारतियांची इच्छा आहे !

शामली (उत्तरप्रदेश) येथे पाकिस्तानी आतंकवाद्यांना भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवणार्‍या धर्मांधांना अटक !

अशा देशद्रोह्यांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी प्रयत्न करावा !

काश्मीरमधील जिहादी आतंकवादी यासिन मलिक याच्या पत्नीला पाक सरकारने बनवले सल्लागार !

आतंकवाद्याची पत्नी पाक सरकारला कशा प्रकारचे सल्ले देणार, हे वेगळे सांगायला नको ! मुळात पाकिस्तान एक आतंकवादी देश असल्याने त्याचे सल्लागारही अशाच विचारांचे असणार !

भारत आणि पाकिस्तान यांनी यावर्षी एकमेकांना दिल्या नाहीत स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा !

पाकने भारताच्या विरोधात कारवाया करायच्या आणि भारताने ते सहन करत पाकला त्याच्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा द्यायच्या, हा काळ आता संपला आहे, हेच भारत दाखवून देत आहे !