रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांवर २५० किलोंहून अधिक चरस जप्त
ही चरसची पाकिटे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून वाहून आली असावीत, ही पाकिटे समुद्रात पडली असतील किंवा तस्करीच्या उद्येशाने विदेशी जहाजांमधून फेकण्यात आली असतील, असा संशय आहे.
ही चरसची पाकिटे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून वाहून आली असावीत, ही पाकिटे समुद्रात पडली असतील किंवा तस्करीच्या उद्येशाने विदेशी जहाजांमधून फेकण्यात आली असतील, असा संशय आहे.
‘पश्तून तहफुज मूव्हमेंट’ या संघटनेचे प्रमुख मंजूर पश्तीन यांनी बलुचिस्तान, सिंध, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पंजाब या प्रांतांमधील उपेक्षित वर्गांना निदर्शनांत सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते.
तस्कर आणि सुरक्षादल यांच्यात चकमक : २ तस्कर अटकेत
पाकच्या उत्तरी वजीरिस्तानच्या गुलमीर कोट परिसरात १९ ऑगस्ट या दिवशी आतंकवाद्यांनी एका वाहनावर आक्रमण केले. या वेळी घडवलेल्या बाँबस्फोटात वाहनातील ११ मजूर ठार झाले, तर दोन जण घायाळ झाले.
पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांचे पाकच्या पंजाब प्रांताच्या गृह सचिवांना पत्र !
डावपेचांत भारतापेक्षा हुशार असणारा पाकिस्तान ! अशा कावेबाज पाकला शस्त्राचीच भाषा समजत असल्यामुळे भारताने पाकमध्ये घुसून त्याला धडा शिकवावा, अशीच राष्ट्रप्रेमी भारतियांची इच्छा आहे !
अशा देशद्रोह्यांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी प्रयत्न करावा !
आतंकवाद्याची पत्नी पाक सरकारला कशा प्रकारचे सल्ले देणार, हे वेगळे सांगायला नको ! मुळात पाकिस्तान एक आतंकवादी देश असल्याने त्याचे सल्लागारही अशाच विचारांचे असणार !
पाकने भारताच्या विरोधात कारवाया करायच्या आणि भारताने ते सहन करत पाकला त्याच्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा द्यायच्या, हा काळ आता संपला आहे, हेच भारत दाखवून देत आहे !