IPL 2025 Suspended : भारत-पाक यांच्यातील युद्धस्थितीमुळे आय.पी.एल्. क्रिकेट स्पर्धा स्थगित
स्पर्धा पुन्हा कधी चालू होईल ?, याविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
स्पर्धा पुन्हा कधी चालू होईल ?, याविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत भारत आणि पाक यांच्यातील संघर्षावर अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा सूड घेण्यासाठी पाकने भारताच्या १५ सैन्यतळांवर डागलेली क्षेपणास्त्रे आणि सोडलेले ड्रोन भारताने हवेतच उद्ध्वस्त
युद्धभूमीसह कथानक आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध यांच्यासारख्या परीक्षांना सामोरे जावे लागण्यास भारतियांची सिद्धता हवी !
आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीर आहेत, नेभळट मनमोहन सिंह नाहीत आणि भेद तिथेच आहे, जे एअर चीफ मार्शल फली मेजर आणि धनोआ यांनी स्पष्ट शब्दांत बोलून दाखवलेले आहे.
पहलगाम आक्रमणानंतर संपूर्ण देशात लोकांच्या मनात आक्रोश होता. पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद कायमचा नष्ट झाला पाहिजे, ही आमची भावना आहे. भारत सरकारने कठोर पावले उचलली आहेत, हे पाहून पुष्कळ आनंद झाला.
वर्ष १९६५ आणि १९७१ च्या युद्धात पाकिस्तान पराभूत झाला असतांना त्याच्या पाठ्यपुस्तकात त्याने विजय मिळवल्याचे शिकवले जाते, अशा पाकवर कोण विश्वास ठेवणार ?
मशिदींमधून सशस्त्रदलांसाठी विशेष प्रार्थना करण्यास सांगणार्या काँग्रेसच्या मंत्र्यांनी मशिदींमधून चालणार्या भारतविरोधी आणि हिंदूविरोधी कारवाया रोखण्यासाठीही प्रयत्न करावेत !
आपण ‘रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेविरुद्ध जागतिक मोहीम चालू केली पाहिजे आणि तिच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे.- असदुद्दीन ओवैसी
इस्लामाबाद, लाहोर, सियालकोट, रावळपिंडी, गुजरानवाला, कराची येथील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट झाली. यात रावळपिंडी येथील स्टेडियमची हानी झाल्याचे वृत्त आहे.