India Attacks Pakistan : ‘ऑपरेशन सिंदूर’ : भारताने पाकला घरात न घुसता धोपटले !

India Attacks Pakistan : ‘ऑपरेशन सिंदूर’ : भारताने पाकला घरात न घुसता धोपटले !

भारताचे आक्रमण इतके मोठे होते की, यामुळे पाकचे कंबरडे मोडले. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सुरक्षित बंकरमध्ये जाऊन लपावे लागल्याचे सांगितले जात आहे !

US And Israel Thanked India : आतंकवादी अब्दुल रौफ अझहर ठार झाल्याने अमेरिका आणि इस्रायल यांना आनंद !

US And Israel Thanked India : आतंकवादी अब्दुल रौफ अझहर ठार झाल्याने अमेरिका आणि इस्रायल यांना आनंद !

अमेरिका आणि इस्रायल यांचा होता कट्टर शत्रू !

Khawaja Asif On Indian Drone : (म्हणे) ‘आमचे स्थान उघड होऊ नये; म्हणून भारताच्या ड्रोनला रोखले नाही !’

Khawaja Asif On Indian Drone : (म्हणे) ‘आमचे स्थान उघड होऊ नये; म्हणून भारताच्या ड्रोनला रोखले नाही !’

‘लढत आहोत’ऐवजी ‘मार खात आहोत’, असे आसिफ यांनी सांगायला हवे ! भारतातीलही मदरशांतून पाकच्या समर्थनार्थ कुणी लढण्यासाठी रस्त्यावर उतरले, तर आश्‍चर्य वाटू नये !

IPL 2025 Suspended : भारत-पाक यांच्यातील युद्धस्थितीमुळे आय.पी.एल्. क्रिकेट स्पर्धा स्थगित 

IPL 2025 Suspended : भारत-पाक यांच्यातील युद्धस्थितीमुळे आय.पी.एल्. क्रिकेट स्पर्धा स्थगित 

स्पर्धा पुन्हा कधी चालू होईल ?, याविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

America On India Pakistan Conflict : भारत-पाक संघर्षात पडायचे नाही !

America On India Pakistan Conflict : भारत-पाक संघर्षात पडायचे नाही !

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत भारत आणि पाक यांच्यातील संघर्षावर अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. 

संपूर्ण पाकला नष्ट करणे आवश्यक !

संपूर्ण पाकला नष्ट करणे आवश्यक !

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा सूड घेण्यासाठी पाकने भारताच्या १५ सैन्यतळांवर डागलेली क्षेपणास्त्रे आणि सोडलेले ड्रोन भारताने हवेतच उद्ध्वस्त

संपादकीय : रशिया-इस्रायल नंतर भारत ?

संपादकीय : रशिया-इस्रायल नंतर भारत ?

युद्धभूमीसह कथानक आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध यांच्यासारख्या परीक्षांना सामोरे जावे लागण्यास भारतियांची सिद्धता हवी !

२६ नोव्हेंबर २००८ चे आतंकवादी आक्रमण विरुद्ध पहलगाम, म्हणजेच ‘भीषण मौन’ विरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ !

२६ नोव्हेंबर २००८ चे आतंकवादी आक्रमण विरुद्ध पहलगाम, म्हणजेच ‘भीषण मौन’ विरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ !

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीर आहेत, नेभळट मनमोहन सिंह नाहीत आणि भेद तिथेच आहे, जे एअर चीफ मार्शल फली मेजर आणि धनोआ यांनी स्पष्ट शब्दांत बोलून दाखवलेले आहे.

केंद्र सरकार आणि भारतीय सैन्य यांचे विशेष अभिनंदन !- स्वामी भारतानंद सरस्वती महाराज

केंद्र सरकार आणि भारतीय सैन्य यांचे विशेष अभिनंदन !- स्वामी भारतानंद सरस्वती महाराज

पहलगाम आक्रमणानंतर संपूर्ण देशात लोकांच्या मनात आक्रोश होता. पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद कायमचा नष्ट झाला पाहिजे, ही आमची भावना आहे. भारत सरकारने कठोर पावले उचलली आहेत, हे पाहून पुष्कळ आनंद झाला.

Pakistan Lying since birth : पाकिस्तान त्याच्या जन्मापासूनच खोटे बोलत आहे !

Pakistan Lying since birth : पाकिस्तान त्याच्या जन्मापासूनच खोटे बोलत आहे !

वर्ष १९६५ आणि १९७१ च्या युद्धात पाकिस्तान पराभूत झाला असतांना त्याच्या पाठ्यपुस्तकात त्याने विजय मिळवल्याचे शिकवले जाते, अशा पाकवर कोण विश्वास ठेवणार ?