India Attacks Pakistan : ‘ऑपरेशन सिंदूर’ : भारताने पाकला घरात न घुसता धोपटले !
भारताचे आक्रमण इतके मोठे होते की, यामुळे पाकचे कंबरडे मोडले. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सुरक्षित बंकरमध्ये जाऊन लपावे लागल्याचे सांगितले जात आहे !
भारताचे आक्रमण इतके मोठे होते की, यामुळे पाकचे कंबरडे मोडले. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सुरक्षित बंकरमध्ये जाऊन लपावे लागल्याचे सांगितले जात आहे !
अमेरिका आणि इस्रायल यांचा होता कट्टर शत्रू !
‘लढत आहोत’ऐवजी ‘मार खात आहोत’, असे आसिफ यांनी सांगायला हवे ! भारतातीलही मदरशांतून पाकच्या समर्थनार्थ कुणी लढण्यासाठी रस्त्यावर उतरले, तर आश्चर्य वाटू नये !
स्पर्धा पुन्हा कधी चालू होईल ?, याविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत भारत आणि पाक यांच्यातील संघर्षावर अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा सूड घेण्यासाठी पाकने भारताच्या १५ सैन्यतळांवर डागलेली क्षेपणास्त्रे आणि सोडलेले ड्रोन भारताने हवेतच उद्ध्वस्त
युद्धभूमीसह कथानक आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध यांच्यासारख्या परीक्षांना सामोरे जावे लागण्यास भारतियांची सिद्धता हवी !
आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीर आहेत, नेभळट मनमोहन सिंह नाहीत आणि भेद तिथेच आहे, जे एअर चीफ मार्शल फली मेजर आणि धनोआ यांनी स्पष्ट शब्दांत बोलून दाखवलेले आहे.
पहलगाम आक्रमणानंतर संपूर्ण देशात लोकांच्या मनात आक्रोश होता. पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद कायमचा नष्ट झाला पाहिजे, ही आमची भावना आहे. भारत सरकारने कठोर पावले उचलली आहेत, हे पाहून पुष्कळ आनंद झाला.
वर्ष १९६५ आणि १९७१ च्या युद्धात पाकिस्तान पराभूत झाला असतांना त्याच्या पाठ्यपुस्तकात त्याने विजय मिळवल्याचे शिकवले जाते, अशा पाकवर कोण विश्वास ठेवणार ?