फलक प्रसिद्धीकरता
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा सूड घेण्यासाठी पाकने भारताच्या १५ सैन्यतळांवर डागलेली क्षेपणास्त्रे आणि सोडलेले ड्रोन भारताने हवेतच उद्ध्वस्त केले. तसेच भारताने पाकच्या शहरांमध्ये घुसून ‘एच्क्यू-९’ ही पाकची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Pakistan’s Air Defense System Destroyed : भारताकडून पाकची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त
https://sanatanprabhat.org/marathi/911591.html