संपूर्ण पाकला नष्ट करणे आवश्यक !

फलक प्रसिद्धीकरता

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा सूड घेण्यासाठी पाकने भारताच्या १५ सैन्यतळांवर डागलेली क्षेपणास्त्रे आणि सोडलेले ड्रोन भारताने हवेतच उद्ध्वस्त केले. तसेच भारताने पाकच्या शहरांमध्ये घुसून ‘एच्क्यू-९’ ही पाकची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :