‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचे समर्थन करणारी पोस्ट प्रसारित करणार्या झैद याला अटक !
भारताने केवळ पाकमध्ये ‘स्ट्राईक’ करणे पुरेसे नसून भारतात असलेल्या पाकप्रेमींवरही ‘स्ट्राईक’ करून त्यांना अद्दल घडवणे आवश्यक !
भारताने केवळ पाकमध्ये ‘स्ट्राईक’ करणे पुरेसे नसून भारतात असलेल्या पाकप्रेमींवरही ‘स्ट्राईक’ करून त्यांना अद्दल घडवणे आवश्यक !
सी.एन्.एन्.च्या पत्रकाराने असिफ यांना फटकारले !
परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांचा इराणी परराष्ट्रमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत संदेश
तो वर्ष १९९९ मध्ये भारताच्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करून अफगाणिस्तानच्या कंदहार येथे नेल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार होता.
अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचे विधान
या आक्रमणात एका भारतीय सैनिकाला वीरमरण आले.
‘राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य प्रणीत वैदिक हिंदु वारकरी बहुउद्देशीय सेवा संघा’चे प्रसिद्धीप्रमुख ह.भ.प. आनंद महाराज अहीर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
एका ‘एअर स्ट्राईक’ने नव्हे, तर पाकच्या समूळ नायनाटानेच भारतियांना कायमची शांती लाभेल !
‘आम्हाला सहकारी हवेत, उपदेश देणारे नकोत !’ पाकचा पुळका आलेल्या युरोपियन देशांना अशा शब्दांत सुनावणारे डॉ. एस्. जयशंकर हे पहिलेच परराष्ट्रमंत्री आहेत. म्हणूनच एस्. जयशंकर यांची परराष्ट्र मंत्रीपदी निवड योग्य ठरते !
बलुचिस्तानमध्ये चालू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीला अप्रत्यक्ष समर्थन देऊन भारत पाकिस्तानला अंतर्गत अस्थिर करू शकतो. सध्या बलुचिस्तानमध्ये असलेल्या वाढत्या असंतोषामुळे पाकची अंतर्गत एकता धोक्यात आली आहे…