
पहलगाम आक्रमणानंतर संपूर्ण देशात लोकांच्या मनात आक्रोश होता. पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद कायमचा नष्ट झाला पाहिजे, ही आमची भावना आहे. भारत सरकारने कठोर पावले उचलली आहेत, हे पाहून पुष्कळ आनंद झाला. देशातील जनतेने मोदी सरकारच्या पाठीशी उभे रहायला हवे. पक्षभेद विसरून सर्व लोकांनी भारत सरकारचे समर्थन करायला हव. आपल्यासाठी देश महत्त्वाचा आहे. भविष्यात सिंदूरहूनही मोठी कारवाई करण्याची मोदी सरकारची क्षमता आहे, असे ‘अखिल भारतीय संत समिती’चे महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांनी त्यांचे मत ‘सनातन प्रभात’कडे व्यक्त केले.

Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
Madan Mitra : तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या गाडीवर लोकांनी फेकली अंडी
Nepal Chinese Cameras : नेपाळने भारताच्या सीमेवर बसवले चिनी कॅमेरे !
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !