येत्या पंधरवड्यात देशातील १६ राज्यांत पाऊस पडणार ! – हवामान खाते

बिपरजॉयमुळे गेल्या ४ दिवसांत गुजरात आणि राजस्थान येथे इतका पाऊस पाडला आहे की, त्यामुळे मोसमी पावसाची २० टक्के तूट भरून निघाली आहे.

दक्षिण पूर्व आशियात भूकंपाचे धक्के !

‘सी.जी.टी.एन्.’ या चिनी वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र हे इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांजवळ असलेल्या समुद्रात २४ किमी खोल होते.

गुजरातला धडकल्यानंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ राजस्थानकडे सरकले !

या चक्रीवादळाचा फटका गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या ८ जिल्ह्यांना बसला. चक्रीवादळाच्या वेळी येथे मुसळधार पाऊस पडला. प्रतिघंटा १२० कि.मी. वेगाने वारे पहात होते.

पर्यटकांना समुद्राच्या पाण्यात न उतरण्याचे प्रशासनाचे आवाहन !

बिपरजॉय वादळामुळे समुद्र खवळलेला असून १६ जूनपर्यंत ही स्थिती रहाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

गोव्यात पुढील ४८ घंट्यांत मोसमी पावसाच्या आगमनासाठी हवामान अनुकूल

गोवा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने जनतेला न घाबरण्याचे, होड्यांमधून किनारी भागात न जाण्याचे अन् सर्व सागरी क्रीडा बंद करण्याचे, तसेच ०८३२२४१९५५०, ०८३२२२२५३८३, ०८३२२७९४१०० या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

गिरगाव चौपाटीवर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे चौपाटीवरील वाळू रस्त्यावर !

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम गिरगाव चौपाटी भागात दिसू लागला. तेथे सोसाट्याचा वारा वहात असल्याने चौपाटीवरील वाळू रस्त्यावर येत होती. त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य होते.

९ राज्‍ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश येथे अल्‍प पाऊस पडणार !

महाराष्‍ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, ओडिशा, बंगाल या राज्‍यांसह इतर ४ केंद्रशासित प्रदेशांमध्‍ये या वर्षी अल्‍प पाऊस होण्‍याची शक्‍यता हवामान तज्ञांनी वर्तवली

गणपतीपुळे येथील समुद्राच्या पाण्यात अचानक वाढ : किनार्‍यावरील दुकानांत शिरले पाणी

बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह पालटले असण्याची शक्यता वर्तवली जात असून मागील २ दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आहे.

वर्ष २०३० पर्यंत आर्क्टिक महासागरातील सर्वच बर्फ नष्ट होणार !

जागतिक हवामान, मानव आणि परिसंस्था यांच्यावर होणार गंभीर परिणाम !

मानवी जीवन वाचवण्‍यासाठी पृथ्‍वीचे संरक्षण आवश्‍यक !

आज नैसर्गिक साधनसंपत्तीच्‍या संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्‍याची आवश्‍यकता आहे. ज्‍यात प्रामुख्‍याने सूर्यप्रकाश, खनिजे, वनस्‍पती, हवा, पाणी, वातावरण, भूमी आणि प्राणी इत्‍यादींचा समावेश होतो. या संसाधनांचा बिनदिक्‍कतपणे दुरुपयोग होत आहे.