येत्या पंधरवड्यात देशातील १६ राज्यांत पाऊस पडणार ! – हवामान खाते
बिपरजॉयमुळे गेल्या ४ दिवसांत गुजरात आणि राजस्थान येथे इतका पाऊस पाडला आहे की, त्यामुळे मोसमी पावसाची २० टक्के तूट भरून निघाली आहे.
बिपरजॉयमुळे गेल्या ४ दिवसांत गुजरात आणि राजस्थान येथे इतका पाऊस पाडला आहे की, त्यामुळे मोसमी पावसाची २० टक्के तूट भरून निघाली आहे.
‘सी.जी.टी.एन्.’ या चिनी वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र हे इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांजवळ असलेल्या समुद्रात २४ किमी खोल होते.
या चक्रीवादळाचा फटका गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या ८ जिल्ह्यांना बसला. चक्रीवादळाच्या वेळी येथे मुसळधार पाऊस पडला. प्रतिघंटा १२० कि.मी. वेगाने वारे पहात होते.
बिपरजॉय वादळामुळे समुद्र खवळलेला असून १६ जूनपर्यंत ही स्थिती रहाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
गोवा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने जनतेला न घाबरण्याचे, होड्यांमधून किनारी भागात न जाण्याचे अन् सर्व सागरी क्रीडा बंद करण्याचे, तसेच ०८३२२४१९५५०, ०८३२२२२५३८३, ०८३२२७९४१०० या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम गिरगाव चौपाटी भागात दिसू लागला. तेथे सोसाट्याचा वारा वहात असल्याने चौपाटीवरील वाळू रस्त्यावर येत होती. त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य होते.
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, ओडिशा, बंगाल या राज्यांसह इतर ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये या वर्षी अल्प पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली
बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह पालटले असण्याची शक्यता वर्तवली जात असून मागील २ दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आहे.
जागतिक हवामान, मानव आणि परिसंस्था यांच्यावर होणार गंभीर परिणाम !
आज नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्यात प्रामुख्याने सूर्यप्रकाश, खनिजे, वनस्पती, हवा, पाणी, वातावरण, भूमी आणि प्राणी इत्यादींचा समावेश होतो. या संसाधनांचा बिनदिक्कतपणे दुरुपयोग होत आहे.