उत्तराखंडच्या शाळेत शिवणकाम करणाऱ्या धर्मांधाकडून १०० आदिवासी विद्यार्थिनींचा विनयभंग !
शिवणकाम करणाऱ्या अशा धर्मांध मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार हात तोडण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
शिवणकाम करणाऱ्या अशा धर्मांध मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार हात तोडण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
आज या आघाडीने उघडपणे बोलणे चालू केले आहे. उद्या ही लोकं आपल्यावर आक्रमणे अजून वाढवणार आहेत. देशातील कानाकोपर्यांमध्ये असणार्या प्रत्येक सनातनीने आणि या देशावर प्रेम करणार्यांनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.
१७ सप्टेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनावर राष्ट्रध्वज फडकावतील. या दिवशी पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आणि विश्वकर्मा जयंतीही आहे.
दक्षिण कोरियासाठी अयोध्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. भारत सरकारने निमंत्रण दिल्यास दक्षिण कोरिया सोहळ्यात सहभागी होईल, असे विधान दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत चांग जे-बोक यांनी अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या संदर्भात केले.
सनातन धर्मावर टीका करणार्या ‘डी.एम्.के.’च्या अभिनंदनाचा प्रस्ताव विरोधी पक्षाच्या बैठकीत मांडण्यात आला. सनातन धर्मावर टीका करणार्या लोकांच्या अभिनंदनाचे प्रस्ताव होणार असतील, तर ‘इंडिया’ आघाडी कशासाठी निर्माण झाली, हे स्पष्ट आहे.
नौकेमध्ये किती जण बसायला हवेत ? आणि प्रत्यक्षात किती बसवले जात आहेत ?, याकडे लक्ष ठेवणारी यंत्रणा नाही का ? आज अशी घटना घडत असेल, तर पुढेही याच कारणामुळे अशी घटना घडू शकते, असा सर्वसामान्य विचार प्रशासन करत नाही का ?
हा ध्वज खांब भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बसवणार आहे. यावर फडकणारा राष्ट्रध्वज ९० किलोचा असणार आहे. ज्याची लांबी आणि रुंदी १२०x८० फूट आहे. लवकरच या ४१८ फूट उंच ध्वज खांबावर भारतीय राष्ट्रध्वज फडकतांना दिसणार !
देशभरातील कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांवर ख्रिस्ती धर्मांचे संस्कार केले जातात, हे अनेक वर्षांपांसून उघड होत असतांना सरकारने आता अशा शाळांवर कठोर कारवाई करण्यासह कठोर कायदेही बनवणे आवश्यक आहेत !
हिंदूबहुल देशाच्या राजधानीतच हिंदू असुरक्षित आहेत, तेथे अन्य ठिकाणांची काय स्थिती असेल ? , हे लक्षात येते ! अशा घटनांविषयी निधर्मीवादी तोंड उडघत नाहीत !
व्ही.के. सिंह जे सांगत आहेत, तेच सामान्य जनतेलाही वाटते. सरकारने हे करण्यासाठी पावले उचलणे अपेक्षित आहे !