गणेशचतुर्थीनिमित्त १० सहस्र गोमय श्री गणेशमूर्ती सिद्ध करणार ! – महेश संसारे
शास्त्रानुसार एखाद्या वस्तूमध्ये एखादे तत्त्व असेल, तर तेथे दुसरे तत्त्व येत नाही.
शास्त्रानुसार एखाद्या वस्तूमध्ये एखादे तत्त्व असेल, तर तेथे दुसरे तत्त्व येत नाही.
म्हादईच्या संयुक्त पहाणीचा अहवाल सिद्ध करतांना गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या अधिकार्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.
‘समान नागरी कायदा’ गोव्यात अस्तित्वात आहे यIची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते- सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे
भारताने हे आव्हान स्वीकारून चीनवर मात केली पाहिजे. त्या दिशेने भारताचे प्रयत्न असले पाहिजेत !
कोरोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी त्या संदर्भातील सर्व नियम पाळणे आवश्यक आहे; मात्र जनतेकडून विविध कारणांमुळे त्याचे उल्लंघन केले जात आहे. याला जनतेप्रमणेच त्यांना शिस्त न लावणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत !
कर्नाटकातील स्वामी विश्वात्मनंद सरस्वती यांचे सनातनच्या साधकांना आशीर्वाद !
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्या गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदी कार्यरत असलेले परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे प्रतिमास १०० कोटी रुपयांची वसुली मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (‘एफ्.एस्.एस्.ए.आय.आय.’ने) बाटलीबंद पाणी आणि मिनरल पाणी उत्पादकांसाठी भारतीय मानक ब्युरोचे (बी.आय.एस्.’चे) प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. १ एप्रिल २०२१ पासून हा नियम लागू होणार आहे.
केवळ आसामसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी असे कायदे केंद्र सरकारने केले पाहिजेत ! इतकेच नव्हे, तर समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतर बंदी कायदा आदी कायदेही करणे आवश्यक आहेत !
बंगालमध्ये निवडणूक चालू असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर निवडणूक शांततेच होईल का ? निवडणूक आयोगाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना आदेश दिला पाहिजे !