मालदीवची आर्थिक कोंडी, भारताची कणखर परराष्ट्रनीती आणि भारतियांचे राष्ट्रप्रेम !

मालदीवची आर्थिक कोंडी, भारताची कणखर परराष्ट्रनीती आणि भारतियांचे राष्ट्रप्रेम !

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या  २ कारणांमुळे चर्चेत आहेत. एक म्हणजे त्यांच्या पुढाकारामुळे अयोध्या येथे साकारले जाणारे भव्य राममंदिर आणि दुसरे म्हणजे नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेल्यावर निर्माण झालेला वादंग !

Maldives Appeals China : तुमच्या पर्यटकांना मालदीवमध्ये पाठवा ! – मालदीवचे राष्ट्रपती मोइज्जू

Maldives Appeals China : तुमच्या पर्यटकांना मालदीवमध्ये पाठवा ! – मालदीवचे राष्ट्रपती मोइज्जू

आर्थिक बहिष्कार हे सर्वांत मोठे शस्त्र आहे, हे यातून पुन्हा एकदा लक्षात येते ! हिंदूंनी आता हिंदुद्वेष्ट्यांवरही याचा प्रयोग करणे आवश्यक ठरले आहे !

India Competes China : (म्हणे) ‘भारताने चीनशी स्पर्धा करतांना शेजारील देशांशी संबंध बिघडवले आणि आता त्याचे खापर चीनवर फोडू नये !’ – चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’

India Competes China : (म्हणे) ‘भारताने चीनशी स्पर्धा करतांना शेजारील देशांशी संबंध बिघडवले आणि आता त्याचे खापर चीनवर फोडू नये !’ – चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’

‘भारताचे नाही, तर चीनचेच त्याच्या शेजारी देशांशी संबंध बिघडलेले आहेत. चीनला एकही मित्र देश नाही, हे जगाला ठाऊक आहे. चीनची ज्यांच्याशी जवळीक आहे, ती केवळ स्वार्थासाठी आहे, हे उघड सत्य आहे.

Maldive Politics : मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणण्याची मागणी

Maldive Politics : मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणण्याची मागणी

भारतासमवेतच्या वादानंतर मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणण्याची मागणी होऊ लागली आहे.

या पृथ्‍वीवर केवळ शूरच राज्‍य करू शकतात !

या पृथ्‍वीवर केवळ शूरच राज्‍य करू शकतात !

मी सत्‍य आणि न्‍याय यांच्‍या या लढाईत इस्रायलला पाठिंबा देऊ इच्‍छितो; कारण माझा असा विश्‍वास आहे की, हा लढा इस्रायलच्‍या द्रौपदीचे वस्‍त्रहरण करण्‍यापासून चालू झाला आणि त्‍याचे उत्तर प्रत्‍येक दुःशासनाची मांडी फोडणे, हेच आहे.

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप !

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप !

आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. रिक्टर स्केलवर याची तीव्रता ६.३ इतकी होती.

 ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’च्या निमित्ताने …

 ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’च्या निमित्ताने …

खूप हालअपेष्टा सहन करून राष्ट्राचा संसार पुढे नेण्यासाठी स्वत:चे आयुष्य वेचणार्‍या त्या तिघी. म्हणजे सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर आणि शांताबाई नारायण सावरकर.

भारतीय महानता ही राष्ट्रवादाची चळवळ म्हणणारे योगी अरविंद !

भारतीय महानता ही राष्ट्रवादाची चळवळ म्हणणारे योगी अरविंद !

भारताचे सर्वांगीण पुनरुज्जीवन हे योगी अरविंद यांचे ध्येय होते. त्यांनी भारतीय परंपरेतील ब्रह्मनक्षत्र योगाचा (ज्ञाननिष्ठा आणि क्षत्रियनिष्ठा यांचा संयोग) सतत पुरस्कार केला.

भारत एक उदयोन्मुख शक्ती ! – इराणचे राजदूत

भारत एक उदयोन्मुख शक्ती ! – इराणचे राजदूत

भारत एक उदयोन्मुख शक्ती असून त्याच्याकडे शक्तीशाली अर्थव्यवस्था आहे. त्यामुळेच भारत सहजपणे पाश्‍चिमात्त्य देशांचा दबाव झुगारू शकतो, असे प्रतिपादन भारतातील इराणचे राजदूत इराज इलाही यांनी केले.