Dubai Flood : दुबईला मुसळधार पावसाचा फटका !
पावसामुळे येथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक विमानांचा मार्ग पालटण्यात आला आहे. प्रशासनाने शाळांना सुटी दिली आहे, तर नागरिकांना आवश्यक असेल, तरच बाहेर पडण्याची सूचना दिली आहे.
पावसामुळे येथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक विमानांचा मार्ग पालटण्यात आला आहे. प्रशासनाने शाळांना सुटी दिली आहे, तर नागरिकांना आवश्यक असेल, तरच बाहेर पडण्याची सूचना दिली आहे.
सध्या भारतासह सर्व देश हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर हे युद्ध चालू झाले, तर त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत !
इराण-इस्रायल संघर्षाची स्थिती लक्षात घेऊन भारताने पाक आणि चीन या शत्रूदेशांविरुद्ध युद्धसज्ज रहाणे आवश्यक !
तालिबान सरकार पुरुषांनाही अशा प्रकारची शिक्षा का करत नाही ? याविषयी जगभरातील महिला संघटना का बोलत नाहीत ? इस्लामचे कौतुक करणारे याविषयी गप्प का आहेत ?
भारताने मालदीवमध्ये चीनचा अधिक वावर वाढण्यापूर्वी मालदीव कह्यात घेतले पाहिजे आणि भविष्यातील संकटापासून देशाचे रक्षण केले पाहिजे !
मालदीव जर भारताशी फटकून वागत असेल, तर भारताने औदार्य का दाखवावे ? ‘अशा देशांच्या विरोधात आक्रमक धोरण राबवणे आवश्यक आहे’, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
१५ फेब्रुवारी या दिवशी ‘हार्मनी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंदिर सर्वांना दर्शनासाठी १ मार्च २०२४ पासून उघडण्यात येणार आहे.
‘राष्ट्र प्रथम’ हा विचार प्रखरपणे मांडणारे पत्रकार अश्विन अघोर यांचे अकाली निधन होणे धक्कादायक आणि दुःखद आहे. अशा शब्दांत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिवंगत पत्रकार अश्विन अघोर यांच्या निधनाविषयी दुःख व्यक्त केले आहे.
मालदीवचे आत्मघातकी चीनप्रेमच त्याला एके दिवशी धडा शिकवेल !
हे मंदिरही अबु धाबीमधील मंदिराप्रमाणेच विशाल असणार आहे.