यावल (जिल्हा जळगाव) येथे अनधिकृत बांधकाम करणर्‍या मशीद ट्रस्टच्या विरोधात गुन्हा नोंद !

सर्वत्र फोफावलेल्या अनधिकृत मशिदींच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही ! या मशिदींनंतर येथे धर्मांधांची वस्ती वाढते आणि नंतर हिंदूंना या भागातून पलायन करण्याची वेळ येते !

मालवणी (मुंबई) येथील शेकडो हिंदु परिवारांचे धर्मांधांच्या दहशतीमुळे पलायन !

हिंदूबहुल देशात हिंदूंची अशी स्थिती होणे, हे शासकीय यंत्रणांना लज्जास्पद होय ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती अपरिहार्य आहे, हे यातून लक्षात येईल !

रोहा तालुका काँग्रेस अध्यक्ष निजाम सय्यद यांच्याकडून हिंदु धर्मविरोधी लिखाणाविषयी जाहीर क्षमायाचना !

अल्ला किंवा मशीद यांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट सय्यद यांनी प्रसारित केले असते का ?

बंगालमध्ये दंगल घडवणारा भाजपसारखा घातक विषाणू पसरत आहे ! – तृणमूलच्या खासदार नुसरत जहां यांची टीका

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात प्रतिदिन हिंदूंवर धर्मांधांकडून अत्याचार होत आहेत, बॉम्बस्फोट घडवले जात आहेत, गोहत्या केली जात आहे, हे पहाता तृणमूल काँग्रेस कोणत्या प्रकारचा विषाणू आहे, हे नुसरत जहां सांगतील का ?

श्रीरामंदिरासाठी अर्पण गोळा करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांवर विकले गेलेले मुसलमान दगडफेक करतील आणि त्याचा भाजप राजकीय लाभ उठवेल !

असा दावा करून हसन दगडफेक करणार्‍या धर्मांधांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही !

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

अंधारात लपून बसलेल्या धर्मांधाने अल्पवयीन मुलीला जवळील टेम्पोत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

जपानमध्ये गेल्या १० वर्षांत मुसलमानांची लोकसंख्या दुप्पट झाल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता

काही दशकांनंतर तेथे स्वतंत्र ‘जपानीस्तान’ची मागणी होऊ लागल्यास आश्‍चर्य वाटू नये ! हे लोक जगात कुठेही गेले, तरी त्यांच्या शिक्षणात, सुसंस्कृतपणात किंवा त्यांच्या शांततेत कोणतीही वाढ होत नाही; मात्र लोकसंख्येत प्रचंड वाढ होते !

मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाची हत्या

हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह केल्यावर नेहमीच त्याची हत्या झाल्याच्या घटना घडतात, यावर निधर्मीवादी मात्र तोंड बंद ठेवतात !

मुख्यमंत्री कार्यालयाच्या टि्वटर हॅण्डलवर ‘धाराशिव-उस्मानाबाद’ असा उल्लेख

शिवसेना शहरांच्या नामांतरणाच्या विषयी सकारात्मक असल्याचे दिसून येते आहे.

भारतातील कोरोना लसीवर विश्‍वास नसेल, तर मुसलमानांनी पाकिस्तानात जावे ! – संगीत सोम, आमदार, भाजप, उत्तरप्रदेश

ज्या मुसलमानांना देशात निर्माण करण्यात आलेल्या कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीवर विश्‍वास नसेल, त्यांनी पाकिस्तानात जावे, असे विधान भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले आहे.