पाक तालिबान्यांचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करणार, हे विविध उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. भारताने या दोघांच्या विरोधात आक्रमक धोरण राबवणे अपरिहार्य आहे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने तालिबानला अफगाणिस्तानमध्ये भारताने बांधलेल्या इमारती पाडण्याची सूचना केली आहे. अमेरिकेने वर्ष २००१ मध्ये अफगाणिस्तानमधून तालिबानची सत्ता उलथवून टाकल्यानंतर गेल्या २ दशकांत भारताने अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
Intel inputs suggest that they have been specifically instructed to target Indian assets and gestures of goodwill by the Indian Governmenthttps://t.co/OI2twcVAL3
— OpIndia.com (@OpIndia_com) July 19, 2021
भारताने अफगाणिस्तानात २१८ किमी लांबीचा डेलराम ते झरांज सलमा डॅमपर्यंत रस्ता बांधला आहे. तसेच भारताने वर्ष २०१५ मध्ये अफगाणिस्तानची संसदही बांधून दिली आहे.
शिरगाव येथे उपेंद्र गावकर आणि त्यांच्या कुटुंबावर गोळीबार
रुमडामळ, मडगाव येथे मुसलमानाकडून गोरक्षक रेडकर यांच्यावर आक्रमण
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन