पाक तालिबान्यांचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करणार, हे विविध उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. भारताने या दोघांच्या विरोधात आक्रमक धोरण राबवणे अपरिहार्य आहे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने तालिबानला अफगाणिस्तानमध्ये भारताने बांधलेल्या इमारती पाडण्याची सूचना केली आहे. अमेरिकेने वर्ष २००१ मध्ये अफगाणिस्तानमधून तालिबानची सत्ता उलथवून टाकल्यानंतर गेल्या २ दशकांत भारताने अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
Intel inputs suggest that they have been specifically instructed to target Indian assets and gestures of goodwill by the Indian Governmenthttps://t.co/OI2twcVAL3
— OpIndia.com (@OpIndia_com) July 19, 2021
भारताने अफगाणिस्तानात २१८ किमी लांबीचा डेलराम ते झरांज सलमा डॅमपर्यंत रस्ता बांधला आहे. तसेच भारताने वर्ष २०१५ मध्ये अफगाणिस्तानची संसदही बांधून दिली आहे.
बस नाम रहेगा अल्लाह का ?
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला