मुसलमान प्रशासकांच्या काळातील भोपाळमधील सर्व अपवित्र नावे आम्ही पालटणार ! – भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह

केवळ भोपळ नव्हे, तर संपूर्ण भारतातील अशी नावे केंद्रातील भाजप सरकारने पालटावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

अल्पवयीन हिंदु मुलीवर धर्मांध तरुणाचा बलात्कार करून चित्रीकरण

वासनांध धर्मांधांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

भारतात आल्यावर स्वर्गात आल्याचा अनुभव आला ! – हसीना दिलशाद अहमद

पाकिस्तानात भारतीय मुसलमानांचाही छळ केला जातो.

पाकिस्तानच्या साहाय्याने तुर्कस्तान अणूबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात ! – ग्रीसच्या विशेषज्ञांची भारताला चेतावणी

पाकच्या विरोधात मोठे युद्ध करून त्याचा नायनाट केल्याविना भारताला असलेला धोका नष्ट होणार नाही, हे भारताच्या कधी लक्षात येणार ?

राष्ट्राध्यक्ष झाल्यावर बायडेन यांनी ‘पॅरिस करारा’मध्ये पुन्हा सहभागी होण्याचा घेतला निर्णय !

अमेरिका आता इस्लामी आणि आफ्रिकी देशांतील मुसलमानांना प्रवेश देणार

जळगाव येथे ख्वाजामियाँ चौकातील दर्ग्याचे अतिक्रमण हटवले !

देशभरातील अनधिकृत प्रार्थनास्थळांची सर्व अतिक्रमणे हटवणे आवश्यक आहे !

कुतुब मीनार कुतुबुद्दीन ऐबक याने बांधल्याचे पुस्तकातून शिकवणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.कडे त्याविषयी पुरावे नाहीत !

कुतुब मीनार ही वास्तू हिंदूंची असून याचे नाव ‘विष्णुस्तंभ’ आहे, हे विविध इतिहासकारांनी पुराव्यानिशी समोर आणले आहे. सर्वोच्च न्यायालयातही याचिका प्रविष्ट करण्यात आल्याने आता केंद्र सरकारने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे !

ठाणे येथे एम्.डी. पावडरची तस्करी करणार्‍या धर्मांध महिलेसह तिघांना अटक

समाजाला नशेच्या आहारी ढकलणार्‍या धर्मांधांना कायद्याचे भय नाहीच !

‘तुझ्यात अल्लाहची मस्करी करण्याचे धैर्य आहे का ?’- अभिनेत्री कंगना राणावत यांचा आव्हानात्मक प्रश्‍न

‘‘क्षमा मागण्यासाठी तो राहील तरी कसा ? ते थेट गळाच कापतात. जिहादी देश फतवे काढतात. तुम्हाला फक्त जिवे मारले जात नाही, तर ते करणे किती योग्य होते, हेही सिद्ध केले जाते. बोल अली अब्बास जफर तुझ्यात अल्लाहची मस्करी करण्याचे धैर्य आहे ?’

केरळ राज्यातील शालेय अभ्यासक्रमात शस्त्रकर्माचे जनक म्हणून सुश्रुताचार्य ऐवजी अबू अल कासीम याचा उल्लेख

धर्मांधांचे उदात्तीकरण करण्यासाठी खोटा इतिहास प्रसारित करणारे केरळच्या साम्यवादी सरकारचे शिक्षण मंडळ ! लहानपणापासून मुलांना खोटा इतिहास शिकवून भावी पिढीची दिशाभूल करणार्‍या साम्यवाद्यांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक !