बंगालमध्ये भाजपच्या नेत्याची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिदिन उडत आहेत तीन तेरा !
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिदिन उडत आहेत तीन तेरा !
स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे आणि त्यासाठी पाकिस्तानशी संगनमत करणारे खलिस्तानवादी पाकमधील असुरक्षित शिखांसाठी आवाज उठवणार का ?
ओहर गावात हिंदू आणि धर्मांध यांच्यामध्ये वाद होऊन दगडफेक करण्यात आली. या वेळी झालेल्या दगडफेकीत ६ जण घायाळ झाले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामी देशात तेथील हिंदूंनी अशा प्रकारे संघटित होऊन आंदोलन करणे, हे कौतुकास्पद होय !
पाकिस्तान हिंदूंना रहाण्यास सुरक्षित नसल्याने, तेथील हिंदूंनी भारतात येणेच श्रेयस्कर !
नशेसाठी तरुणांना उद्युक्त करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासह याची पाळेमुळे कुठपर्यंत पोचली आहेत, याचीही पडताळणी होणे आवश्यक आहे !
पालघर येथील साधूंच्या निर्घृण हत्येचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (सीबीआय) देण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. याविषयी न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ एप्रिल या दिवशी होणार आहे.
पूर्वी केवळ बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत होत्या; मात्र आता त्या सर्वत्र होत आहेत. हे रोखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने पावले उचलावीत !
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड आतिक अहमद हा गुजरातच्या साबरमती कारागृहात अटकेत होता. त्याला अधिवक्ता उमेश पाल यांच्या हत्येच्या प्रकरणी कह्यात घेऊन उत्तरप्रदेश पोलिसांकडून प्रयागराज येथे आणण्यात आले.