राज्यातील सर्व विद्यापिठे आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री
कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वृद्धी होत असल्याने राज्यातील सर्व विद्यापिठे, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.