
मुंबई – कोरोनावरील उपाययोजनेसाठी केंद्रशासनाकडून आरोग्य सुविधांसाठी निधी अल्प पडू दिला जाणार नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया संपूर्ण देशात स्वत: लक्ष देत आहेत. आढावा बैठका घेऊन माहिती घेत आहेत. महाराष्ट्रात मात्र कोरोनावरील उपाययोजनांचे काम संथ गतीने चालू आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सौ. भारती पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील कोरोना आणि ओमिक्रॉन यांच्या संसर्गाविषयी ४ जानेवारी या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे आरोग्य सचिव, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी यांच्यासमवेत त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील वक्तव्य केले.
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
पिंपळी खुर्द आणि सती पुलाजवळील प्रदूषणकारी ‘भंगार व्यवसायां’च्या विरोधात कारवाई करा !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध