2008 Malegaon Blast : निर्दाेष ठरलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह याच्यासह ७ जणांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

2008 Malegaon Blast : निर्दाेष ठरलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह याच्यासह ७ जणांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

वर्ष २००८ मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणात सर्व ७ ही आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.

मालेगाव बाँबस्फोटाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर १८ सप्टेंबर या दिवशी सुनावणी !

मालेगाव बाँबस्फोटाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर १८ सप्टेंबर या दिवशी सुनावणी !

वर्ष २००८ मधील मालेगाव येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणातील ७ आरोपींची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने ३१ जुलै २०२५ या दिवशी निर्दाेष सुटका केली. न्यायालयाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात

निर्दाेष सुटकेच्या निर्णयाच्या विरोधात प्रत्येक जण अपील करू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

निर्दाेष सुटकेच्या निर्णयाच्या विरोधात प्रत्येक जण अपील करू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या ६ जणांच्या नातेवाइकांनी या खटल्यात ७ जणांची निर्दोष मुक्तता करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचा लागलेला निर्णय, म्हणजे भगव्या आतंकवादाच्या कपटाचे विसर्जन !

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचा लागलेला निर्णय, म्हणजे भगव्या आतंकवादाच्या कपटाचे विसर्जन !

नांदेड येथील वर्कशॉपमध्ये झालेला स्फोट, समझौता एक्सप्रेसमधील स्फोट आणि मालेगाव स्फोट या प्रत्येक स्फोटांतील आरोपींची कहाणी थोड्या फार फरकाने एकच आहे, ‘भगव्याचा टोकाचा द्वेष’ हाच या सगळ्या घटनांना जोडणारा दुवा होता.

विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मृतांच्या नातेवाइकांची उच्च न्यायालयात याचिका !

विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मृतांच्या नातेवाइकांची उच्च न्यायालयात याचिका !

विशेष न्यायालयाने ७ आरोपींना निर्दोष मुक्त केले, ज्यांमध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे.

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचा लागलेला निर्णय, म्हणजे भगव्या आतंकवादाच्या कपटाचे विसर्जन !

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचा लागलेला निर्णय, म्हणजे भगव्या आतंकवादाच्या कपटाचे विसर्जन !

‘खोटा बागुलबुवा करून निर्दोष देशभक्तांना नरकयातना भोगायला लावणार्‍या प्रत्येकाला शिक्षा ठोठावल्याविना खरा न्याय झाला’, असे म्हणता येणार नाही !

महाराष्ट्र आतंकवादिवरोधी पथकाने चौकशीसाठी कह्यात घेतलेले; पण बेपत्ता असलेले दिलीप पाटीदार यांचे गूढ !

महाराष्ट्र आतंकवादिवरोधी पथकाने चौकशीसाठी कह्यात घेतलेले; पण बेपत्ता असलेले दिलीप पाटीदार यांचे गूढ !

‘ज्या पोलीस अधिकार्‍यांनी चतुर्वेदी यांचे अपहरण केले आणि खोटे पुरावे सिद्ध केले, त्यांचा अन् त्यांच्या सहकार्‍यांचा हात पाटीदार यांचे अपहरण, तसेच हत्येमागे आहे’, असे मानण्यास वाव आहे.

मालेगाव, ७/११ बाँबस्फोट, डॉ. दाभोलकर हत्या यांच्या अन्वेषणात राजकीय हस्तक्षेप झाला ! – मीरा बोरवणकर, माजी पोलीस अधिकारी

मालेगाव, ७/११ बाँबस्फोट, डॉ. दाभोलकर हत्या यांच्या अन्वेषणात राजकीय हस्तक्षेप झाला ! – मीरा बोरवणकर, माजी पोलीस अधिकारी

पोलीस अधिकारी खात्यात कार्यरत असतांना राजकीय हस्तक्षेप एखाद्या प्रकरणात होत असेल, तर आवाज का उठवत नाहीत ? निवृत्त झाल्यावरच दावे का केले जातात ?

ज्यांनी बाँबस्फोट केले त्यांना पकडणे अपेक्षित असतांना तत्कालीन सरकारने याला हिंदु-मुसलमान असा रंग दिला ! – समीर कुळकर्णी

ज्यांनी बाँबस्फोट केले त्यांना पकडणे अपेक्षित असतांना तत्कालीन सरकारने याला हिंदु-मुसलमान असा रंग दिला ! – समीर कुळकर्णी

ज्यांनी बाँबस्फोट केले, त्यांना पकडणे अपेक्षित असतांना तत्कालीन सरकारने याला हिंदु-मुसलमान असा रंग दिला, असे प्रतिपादन हिंदुत्वनिष्ठ श्री. समीर कुळकर्णी यांनी व्यक्त केले.

आतंकवादविरोधी पथकाने रा.स्व. संघाच्या ३ कार्यकर्त्यांची हत्या केली ! – मेहबूब मुजावर, आतंकवादविरोधी पथकाचे माजी अधिकारी

आतंकवादविरोधी पथकाने रा.स्व. संघाच्या ३ कार्यकर्त्यांची हत्या केली ! – मेहबूब मुजावर, आतंकवादविरोधी पथकाचे माजी अधिकारी

मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणात आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना अटक करण्यास सांगितले होते.