महाराष्ट्र शासनाने देवस्थानाच्या जमिनी बळकावण्यास प्रतिबंध करणारा कायदा आणावा !
गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र शासनाने देवस्थानाच्या जमीन बळकावण्यास प्रतिबंध करणारा कायदा बनवून त्याची कार्यवाही करण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे.
गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र शासनाने देवस्थानाच्या जमीन बळकावण्यास प्रतिबंध करणारा कायदा बनवून त्याची कार्यवाही करण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे.
राज्यात देवस्थानच्या भूमी बेकायदेशीरपणे बळकावण्याचे प्रकार अनेक ठिकाणी चालू आहेत. पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अँटी लँड ग्रॅबिंग (भूमी बळकावणे विरोधी कायदा) कायदा करून कारवाई करावी…..
मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन, धार्मिक उत्सव यांसाठी राजे-महाराजे यांच्यासह भाविक-भक्त यांनी देवस्थानांना शेतभूमी दान दिल्या होत्या, तसेच तत्कालीन मंदिर व्यवस्थापनानेही काही भूमी खरेदी केल्या होत्या.
कोल्हापूर येथील वृत्तवाहिनी ‘बी’च्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘संवाद-प्रतिवाद’ या कार्यक्रमात वाहिनीचे संपादक श्री. चारुदत्त जोशी यांनी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट अन् हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वय श्री. किरण दुसे यांची विशेष मुलाखत घेतली.
तीर्थक्षेत्र श्री कडेपठारावर भूपाळीनंतर मुख्य मंदिराबाहेर गोमातांचे मनोभावे पूजन करण्यात आले. त्यांना डाळ-गुळाचा नैवेद्य दाखवून घास भरवण्यात आला. त्यानंतर न्यासाच्या वतीने ज्याठिकाणी गोशाळा बांधण्यात येणार आहे…
देवस्थानांच्या भूमी बळकवण्याच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने कायदा करावा आणि त्याची कार्यवाही करावी, तसेच राज्यात देवस्थानांच्या भूमी बळकवण्याच्या विरोधात विशेष पथकाची नेमणूक करावी
मुंबई निवासी उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र मंदिर महासंघाची निवेदनाद्वारे मागणी !
गेल्या १४ वर्षांपासून आरोग्य अधिकार्याची नेमणूक केली न जाणे ही कोल्हापूर महानगरपालिकेची असंवेदनशीलताच होय !
महाराष्ट्रातील देवस्थानांच्या शेतभूमी बर्याच प्रमाणात भूमाफियांद्वारे अनधिकृतपणे हडपल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग कायदा’ (भूमी प्रतिबंध) कायदा आणण्यासाठी अध्यादेश काढावा, तसेच भूमी हडपणार्यांविरोधी …
मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आणि चैतन्याचा स्रोत आहेत. मंदिराचे रक्षण होऊन त्यांचे पावित्र्य टिकून राहण्यासाठी सर्व विश्वस्तांनी प्रयत्न केले पाहिजेत. या दृष्टीने महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्यरत आहे.