श्री आनंद नटराज आणि श्री शिवकामसुंदरीदेवी यांच्या विवाह सोहळ्याने वार्षिक रथोत्सवाची सांगता !
रथोत्सवातील मिरवणुकीच्या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने श्री आनंद नटराज आणि श्री शिवकामसुंदरी देवीच्या रथाचे पूजन करण्यात आले.
रथोत्सवातील मिरवणुकीच्या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने श्री आनंद नटराज आणि श्री शिवकामसुंदरी देवीच्या रथाचे पूजन करण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व मंदिरांनी एकमेकांसमतेव समन्वय राखत चुकीच्या घटनांना एकत्रित विरोध करणे, मंदिर विश्वस्तांची नियमित बैठक घेणे हे ठराव उपस्थित विश्वस्तांकडून उत्स्फूर्तपणे अनुमोदित करण्यात आले.
जळगाव शहरातील अयोध्यानगर भागातील श्री हनुमान मंदिरात १२ जानेवारीला रात्री ७ वाजता समस्त सनातनी हिंदूंच्या वतीने सामूहिक श्री हनुमान चालिसा आणि महाआरती करण्यात आली.
प्रशासनाने ५ जानेवारीपासून विशाळगड पर्यटकांसाठी खुला केला आहे; मात्र काही धर्मीय आणि अन्य संघटनांच्या मागणीमुळे हा आदेश काढण्यात आला आहे का ? तरी गडावर जे पर्यटक जातात, ते अन्य हेतूने जात नाहीत ना, हे पहाण्यासाठी त्यांचे आधारकार्ड पडताळण्यात यावे, त्यांच्या पूर्ण नोंदी ठेवाव्यात, गडावर गेलेले सर्वजण खाली येतात का ?….
देवस्थानच्या शेतभूमी बर्याच प्रमाणात ‘लँड ग्रॅबिंग’द्वारे अवैधरित्या हडपल्या जात असल्याने महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा आणण्यासाठी अध्यादेश काढावा.
‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या निर्णयानुसार होणारी कृती म्हणजे मंदिरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले आश्वासक पाऊल होय !
जाणीवपूर्वक केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांच्या विरोधात तक्रारी करणे, खोट्या आरोपांची मालिका उभी करणे, असे प्रकार ‘सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस’ या संस्थेने केले आहेत.
मंदिरांवरील, तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत, या मागणीसाठी प्रत्येक आठवड्याला ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त शेकडो मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता.
‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त शेकडो मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता.
सर्व विश्वस्त आणि समस्त हिंदू यांमध्ये जागृती करण्याचा निर्णय शिर्डी येथील मंदिर-न्यास परिषदेत उपस्थित विश्वस्तांनी घेतला. ‘मंदिरात अहिंदूंना प्रवेश आणि व्यवसाय बंदी’ या परिसंवादाच्या वेळी विश्वस्तांनी हात उंचावून याविषयीची सिद्धता दर्शवली.