हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव धर्मांधाला अटक
आतापर्यंत देशभरात एकाही लव्ह जिहाद्याला कठोरातील कठोर शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही ! त्यामुळे ते वारंवार लव्ह जिहाद करतात ! हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !
आतापर्यंत देशभरात एकाही लव्ह जिहाद्याला कठोरातील कठोर शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही ! त्यामुळे ते वारंवार लव्ह जिहाद करतात ! हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !
‘जमियत उलेमा-ए-हिंद’ बाँबस्फोटांत सहभागी मुसलमान आरोपींना कायदेशीर साहाय्य करत आहे. भारतीय अर्थव्यवस्था तथा सुरक्षा यांना धोका निर्माण करणार्या ‘हलाल’ उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा..
विश्व हिंदु परिषदेने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांच्या विरोधात राष्ट्रव्यापी चळवळ राबवण्याची घोषणा केली आहे. यासह परिषदेने या संदर्भात केंद्र सरकारने कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे.
या आणि मुंबई आणि उत्तरप्रदेशमधील हिंदु तरुणींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी देण्यात यावी, या मागण्यांसाठी ‘तरुण हिंदू’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ या संघटनांच्या वतीने येथील रणधीर चौकात नुकतेच ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले.
‘श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब याला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यात यावा’, या मागण्यांसाठी वैजापूर शहरात ‘मूक मोर्च्या’चे आयोजन करण्यात आले होते.
धरणगाव येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.
बजरंग दलाच्या वतीने ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार रोखण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी स्थानिक कॅफे, उपाहारगृहे, उपवन आणि सहलीची ठिकाणी येथे लक्ष ठेवत आहेत.
हिंदु धर्मावर लव्ह जिहाद आणि धर्मांतर या माध्यमातून आघात होत आहेत. यासाठी हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रहित संवर्धन समिती, भाजप व्यापारी आघाडी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी ‘लव्ह जिहाद’, तसेच धर्मांतरविरोधी कायदा करावा ..
‘लव्ह जिहाद’मध्ये सहस्रो हिंदु महिला भरडल्या जात असतांना भुजबळांसारखे नेते तो नाकारून जनतेची दिशाभूल करत आहेत आणि हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. अशांवरच कठोर कारवाई केली पाहिजे !
निपाणी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ४ सहस्रांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत हिंदु राष्ट्र स्थापण्याचा निर्धार !