हिंदूंचे शौर्य आणि संघटन यांचे प्रतीक असलेल्या धुळे येथील भव्य हिंदू जनआक्रोश मोर्च्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धुळे जिल्हाप्रमुख संजय शर्मा यांचे आवाहन !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धुळे जिल्हाप्रमुख संजय शर्मा यांचे आवाहन !
धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार करायचे आणि हिंदूंनी ते निमूटपणे सहन करायचे, अशी धर्मांधांची इच्छा दिसते !
असे आहे, तर मुसलमान मुलींनी हिंदु मुलांशी लग्न केल्यावर त्यांच्या हत्या का केल्या जातात ? याचे उत्तर हुसेन दलवाई यांनी प्रथम द्यावे !
या वेळी धर्मप्रेमी सुरज मदनावाले म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद’ आहे हे वर्ष २०१६ मध्ये न्यायालयानेही मान्य केले आहे. ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र वेळीच ओळखून भारतातील प्रत्येक राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यात यावा.’
हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, बलात्कार, तसेच हत्या करणे आदी असंख्य गंभीर प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत
नगर येथे ‘हिंदु जनआक्रोश’ मोर्चा
‘सकल हिंदु जनआक्रोश मोर्चा’द्वारे सांगोल्यात तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन !
लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदु मुलींना लक्ष केले जात आहे. त्यामुळे लव्ह जिहाद, धर्मांतर बंदी कायदा महाराष्ट्रात लवकरच आणण्याविषयी शिंदे-फडणवीस सरकार विचार करत आहे.
संपूर्ण राज्यात ‘लव्ह जिहाद’चा प्रश्न पेटलेला आहे. १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींच्या संदर्भात जे काही घडत आहे, ते अत्यंत भयानक आहे. १३/१४ वर्षांच्या मुली आज गर्भवती रहात आहेत.
सिवान (बिहार) जिल्ह्यातील निराला नगर येथील एका मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर तिच्याशी विवाह केला.