‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत ! – हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर महापालिका आयुक्तांना निवेदन
कृत्रिम हौदात विसर्जित झालेल्या श्री गणेशमूर्ती पुन्हा नदी, समुद्र, तलाव आदी ठिकाणी टाकल्या जातात. यामुळे कृत्रिम हौदासाठी खर्च केलेले सर्व पैसे आणि श्रम पूर्णपणे वाया जाते. काही ठिकाणी तथाकथित पर्यावरणवादी संघटना श्री गणेशमूर्ती जमा करतात आणि त्या मूर्ती पुन्हा गणेश मूर्तिकारांनाच विकतात…
श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध, ही हिंदूंची गळचेपी ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
प्रशासनाने अनेक जिल्ह्यांत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आवाहन केले आहे. यासह काही ठिकाणी वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध आणले आहेत, तसेच कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचे किंवा मूर्तीदान करण्याचे आवाहन केले आहे.
राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्याने नागरिकांना दक्षतेची चेतावणी
राधानगरी, गगनबावडा आणि करवीर तालुका येथे जोरदार पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट माथ्यावर अतीवृष्टीची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे.
सोलापूर आणि कोल्हापूर येथे जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के !
सोलापूर शहरातील अनेक नागरिक गूढ आवाजाच्या भीतीने घराबाहेर पडले
शिवाजी विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी भगवा ध्वज फडकावण्यात यावा ! – युवासेनेचे कुलगुरूंना निवेदन
छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास सांगावा यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी करावी लागणे हे दुर्दैवी आहे !
‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करा !
हिंदु जनजागृती समितीचे तहसीलदारांना निवेदन
आग्रा-राजगड-पारगड शिवज्योतीचे हिल रायडर्स अॅडव्हेंचर फाऊंडेशनच्या वतीने स्वागत !
छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या नजरकैदेत होते. त्यातून ते सुखरूप सुटून राजगडला पोचले. या घटनेला यंदा ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात, या उद्देशाने शिवज्योत मोहिमेचे आयोजन केले आहे.
‘डिस्मॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करा !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत ठिकठिकाणी निवेदने
विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी घोषित
अध्यक्ष म्हणून शशिकांत मुचंडी, तर कार्याध्यक्ष म्हणून प्रसाद मुजुमदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.