कोल्हापूर शहरातील राजाराम चौकातील श्री गणेशमूर्तीवरील दीड किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी !
चोरट्यांनी १ सहस्र २६० ग्रॅम वजनाचे चांदीचे तोडे, २०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या खड्याच्या ४ अंगठ्या, असे एकूण ६८ सहस्र ६२० रुपये मूल्याचे दागिने चोरून नेले.
चोरट्यांनी १ सहस्र २६० ग्रॅम वजनाचे चांदीचे तोडे, २०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या खड्याच्या ४ अंगठ्या, असे एकूण ६८ सहस्र ६२० रुपये मूल्याचे दागिने चोरून नेले.
‘ऐतिहासिक विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवणे, या गडाची माहिती देणारे फलक सर्वत्र लावणे, तसेच गडाचे सुशोभीकरण करणे आदी गोष्टींसाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या शिष्टमंडळाने १७ सप्टेंबर या दिवशी खासदार श्री. माने यांची भेट घेतली.
तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती आणि ५ दिवसांचा उत्सव साजरा करण्यात आला.
सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टी अन् महापूर यांमुळे अन्नदाता शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे. महापूर ही नैसर्गिक आपत्ती आहे कि मानवनिर्मित याचेही संशोधन झाले पाहिजे. मानवी चुका, ढिसाळ नियोजन यांमुळे राष्ट्रीय संपत्तीचीही प्रचंड हानी होते…..
श्री गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन व्हावे, यांसाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून मूर्ती विसर्जन प्रबोधन मोहीम राबवत आहे.
१९ मार्च या दिवशी तत्कालीन जिल्हाधिकार्यांना कृती समितीने निवेदन दिल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कोणतीच कृती न झाल्याने कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांची १३ सप्टेंबर या दिवशी भेट घेऊन ‘स्मरणपत्र’ सादर करण्यात आले.
गडहिंग्लज नगर परिषदेने गौरी, तसेच घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनावर बंदी घातली असून शहरात २२ ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली आहे.
हसन मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पत्नीच्या खात्यात ‘सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्या’चे ३ लाख ७८ सहस्र ३४० रुपयांचे शेअर्स दाखवण्यात आले आहेत.
मेघोली तलाव हा ‘क्वाटर्झाईट’ खडकाच्या भुपृष्ठ रचनेतील अंतर्गत हालचालीमुळे फुटला. मेघोली तलावाचा अपघात हा नैसर्गिक आहे. याच खडक थराच्या भुपृष्ठरचनेतील वेदगंगा नदी खोर्यातील इतर तलावही आहेत. त्यामुळे आता याच प्रकारातील जलसंपदा विभागाच्या अन्य प्रकल्पांची भूगर्भीय पहाणी करण्यात येणार आहे..
आजपर्यंत प्रशासनाने अन्य धर्मियांच्या किती मिरवणुकांवर कोरोनाविषयक नियम मोडल्याच्या प्रकरणी गुन्हे नोंद केले आहेत ?