
कोल्हापूर – कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंचीच नव्हे, तर धरणाच्या पाठीमागे असलेल्या पाण्याचा फटकाही कोल्हापूरला महापुरात बसतो. नदीच्या प्रवाहातील अडथळे या पुरासाठी कारणीभूत आहेत. विज्ञानाचा आधार न घेता बांधकाम व्यावसायिकांनी आखलेली पंचगंगेची पूररेषा तत्कालीन फडणवीस सरकारने मान्य केली. त्याचे परिणाम कोल्हापुरातील जुन्या वस्त्यांनाही भोगावे लागले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा फटका बसला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला. ‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वतीने आयोजित वार्तालापात त्या बोलत होत्या.
‘प्रेस क्लब’चे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव, पर्यावरणतज्ञ उदय गायकवाड, वनस्पतीतज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर उपस्थित होते.
तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवरील २३ दिवसांचे बेमुदत उपोषण मागे
Dhruv Rathee Video : ‘हिंदूंचे देवता मांस खायचे आणि दारू प्यायचे’ असे म्हणणारा ध्रुव राठी याचा व्हिडिओ २४ घंट्यांत हटवा !
पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !