
कोल्हापूर – कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंचीच नव्हे, तर धरणाच्या पाठीमागे असलेल्या पाण्याचा फटकाही कोल्हापूरला महापुरात बसतो. नदीच्या प्रवाहातील अडथळे या पुरासाठी कारणीभूत आहेत. विज्ञानाचा आधार न घेता बांधकाम व्यावसायिकांनी आखलेली पंचगंगेची पूररेषा तत्कालीन फडणवीस सरकारने मान्य केली. त्याचे परिणाम कोल्हापुरातील जुन्या वस्त्यांनाही भोगावे लागले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा फटका बसला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला. ‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वतीने आयोजित वार्तालापात त्या बोलत होत्या.
‘प्रेस क्लब’चे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव, पर्यावरणतज्ञ उदय गायकवाड, वनस्पतीतज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर उपस्थित होते.
मराठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भातील प्रादेशिक अस्मितेचे सूत्र निरर्थक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर
मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण
गावाचे शहरीकरण करण्याविषयी मत मागवणारे परिपत्रक गोवा सरकारने मागे घेतले !
हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !