मी प्रथम मातृभाषेला प्राधान्य देईन ! – JNU VC Santishree Pandit
भारतातील सर्वच भाषा चांगल्या आहेत. बहुभाषिकतेमध्ये संख्या महत्त्वाची नाही. भाषा द्वेष किंवा श्रेष्ठता यांचे साधन असू नये. ती संवादाची भाषा असली पाहिजे.
भारतातील सर्वच भाषा चांगल्या आहेत. बहुभाषिकतेमध्ये संख्या महत्त्वाची नाही. भाषा द्वेष किंवा श्रेष्ठता यांचे साधन असू नये. ती संवादाची भाषा असली पाहिजे.
‘हिंदु राष्ट्रा’वर आकस असणार्या थोरात वर्ष २०४७ पर्यंत भारताला मुसलमान राष्ट्र करू पहाणार्यांच्या विरोधात चकार शब्दही बोलत नाहीत. यातून थोरात यांना महिलांचे हित जोपासण्यापेक्षा हिंदुद्वेषाची री ओढायची आहे, हे जाणा !
देहलीच नाही, तर संपूर्ण देशात ही स्थिती होत आहे. जर आताच काही केले नाही, तर भारताचा उद्या पाकिस्तान आणि बांगलादेश झाल्याखेरीज रहाणार नाही.
साम्यवादी विद्यार्थी संघटना हिंदुद्वेषी असल्याने ती सातत्याने अशा प्रकारचा अवमान करण्याचा प्रयत्न करत असते. सरकारने याच्या विरोधात कृती करून त्यावर बंदीच घालणे आता आवश्यक झाले आहे !
मुळात या देशांच्या राजदूतांची व्याख्याने आयोजितच का करण्यात आली होती ? अशांना भारतात सार्वजनिक व्यासपीठ मिळाल्यास त्याचा वेगळा अर्थ जागतिक मंचावर जाईल, हे का लक्षात येत नाही ?
गनिमी युद्ध धोरण आणि शासन कौशल्य, यांवर संशोधन होणार !
नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात् जे.एन्.यू.मध्ये हिंदु अभ्यास केंद्र चालू करण्यात येणार आहे. याखेरीज बौद्ध आणि जैन अभ्यास केंद्रेही चालू करण्यात येणार आहेत.
‘जे.एन्.यू.’त साम्यवादी विचारांचे मूठभर विद्यार्थी देश आणि हिंदु विरोधी वातावरण निर्माण करून अन्य विद्यार्थ्यांची मने कलुषित करत असल्याने या विश्वविद्यालयातील या विद्यार्थ्यांना बडतर्फ करणे किंवा विश्वविद्यालयाला टाळे ठोकणेच आवश्यक झाले आहे !
साम्यवादी विचारांचा पगडा असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (‘जे.एन्.यू.’त) छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्यांच्या चरित्रासह सर्वांगाने अभ्यास करण्यासाठी अध्यासन केंद्र उभारले जाणार आहे.
‘बस्तर द नक्सल स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचे ‘जे.एन्.यू.’तील विद्यार्थ्यांना आवाहन !