कतारकडून जगभरातील इस्लामी आतंकवाद्यांना अर्थपुरवठा ! -‘पॉलिसी रिसर्च ग्रुप’च्या अहवालातील माहिती
अशा देशांवर जगाने बहिष्कार घातला पाहिजे. यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा !
अशा देशांवर जगाने बहिष्कार घातला पाहिजे. यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा !
‘अन्ते मती सा गती ।’ यानुसार काँग्रेसची समीप आलेली मृत्यूघंटा तिला स्वत:ला दिसत नाही. त्यामुळे ती आताही हिंदूंना विसरत आहे. हीच मती (बुद्धी) पाहून हिंदू तिला राजकीयदृष्ट्या अधो‘गती’ देण्यास सज्ज झाले आहेत, हे तिने विसरू नये ! कालाय तस्मै नम: । दुसरे काय ?
नूपुर शर्मा यांचा बचाव केल्याने गिर्ट विल्डर्स यांनाही ठार मारण्याच्या धमक्या
मुसलमान महिलेची मलेशियातील उच्च न्यायालयात याचिका
बहुसंख्यांक हिंदूंच्या देशातील सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय महिला प्रवक्त्याला अशी धमकी मिळणे, हे हिंदू आणि शासनकर्ते यांना लज्जास्पद !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
आज ज्ञानवापीमध्ये शिवलिंग सापडल्याचा आनंद साजरा करत असतांना वर्षानुवर्षे आपल्या श्रद्धास्थानांचा जाणीवपूर्वक केला गेलेला अपमान कदापि विसरता कामा नये.
हिंदु तरुणीने मुसलमान तरुणाशी विवाह केला, तर ते ‘प्रेम’ आणि मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह केला, तर तो ‘धर्मद्रोह’ हे लक्षात घ्या !
इस्लामी देशांतील न्यायालये कशा प्रकारचे आदेश देतात, हे लक्षात घ्या ! याविषयी भारतातील एकतरी निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी तोंड उघडेल का ?