Pakistan Attacks Again : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा आक्रमण : तालिबानकडूनही प्रत्युत्तर
आक्रमण झाले, त्याच दिवशी, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या तुर्कीये येथे शांतता चर्चेची तिसरी बैठक होणार होती.
आक्रमण झाले, त्याच दिवशी, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या तुर्कीये येथे शांतता चर्चेची तिसरी बैठक होणार होती.
पाकिस्तानने ९ ऑक्टोबरच्या रात्री अफगाणिस्तानात हवाई आक्रमण केले होते. त्यानंतर भारताच्या भूमीवरून तालिबानी मंत्र्यांनी पाकिस्तानला चेतावणी देत म्हटले होते की, हा खेळ थांबवा.
‘व्हॉइस ऑफ खोरासान’च्या वृत्तानुसार जमरान जिल्ह्यातील नोवानो भागात ‘बी.एल्.ए.’ने एका सैनिकी ताफ्याला ‘रिमोट कंट्रोल बाँब’ने लक्ष्य केले.
इराणने मार्च २०२५ मध्ये ‘बेकायदेशीर रहाणार्यांनी ६ जुलैपर्यंत देश सोडावा, अन्यथा कारवाई केली जाईल’, अशी स्पष्ट चेतावणी दिली होती.
आतापर्यंत बांगलादेशी तस्कर गोवंशियांची तस्करी करत असल्याचे ठाऊक होते, आता ते औषधांचीही तस्करी करू लागले, याचा अर्थ बांगलादेश भीकेला लागला असून लवकरच त्याचे दिवाळे निघणार आहे, हे लक्षात येते !
इराण असे करू शकतो, तर भारत बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्याविषयी असे का करू शकत नाही ?
इस्रायलने जसे इराणमध्ये घुसून इराणी सैन्याच्या प्रमुखांसह अन्य वरिष्ठ अधिकार्यांना ठार मारले होते, तशीच कारवाई आता भारताने पाकमध्ये करणे आवश्यक झाले आहे.
भुकेकंगाल पाक आणखी किती दिवस लढत रहाणार ? पाकिस्तानी सैनिकांचा जीव वाचावा, यासाठी तरी त्याने बलुचिस्तान, तसेच पाकव्याप्त काश्मीर येथून स्वत:चे पाय काढून घेतले पाहिजेत. अन्यथा त्याचा विनाश अटळ !
सामायिक इस्लामी विचारसरणीवर आधारित या युतीने पहलगाम आतंकवादी आक्रमण अन् भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ यांनंतर त्यांच्या हालचाली अधिक तीव्र केल्या आहेत.
इस्लामाबाद, लाहोर, सियालकोट, रावळपिंडी, गुजरानवाला, कराची येथील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट झाली. यात रावळपिंडी येथील स्टेडियमची हानी झाल्याचे वृत्त आहे.