भारत आणि चीन यांच्या सीमेवरील एकतर्फी कारवाईला आमचा विरोध ! – अमेरिका

भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कोणतीही एकतर्फी कारवाई आणि घुसखोरी यांचा आमचा विरोध आहे. आम्ही याकडे बारीक लक्ष ठेवून आहोत, असे विधान अमेरिकेचे उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी केले.

नेपाळमधील सत्तापालट !

चीन नेपाळला कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे; म्हणून भारत तसे कधीच करणार नाही. नेपाळच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी तेथील माओवादी, साम्यवादी आणि चीनवादी विचारांचा पगडा अल्प व्हावा आणि राजकारणातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावादाचेही समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी देउबा यांना सदिच्छा !

भारत आणि चीन यांच्या सैनिकांची झटापट : भारताने चीनला दिलेले सडेतोड उत्तर !

ही घटना का घडली ? आणि चीन असा आगाऊपणा का करतो ? याविषयी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा सविस्तर माहिती देणारा लेख क्रमशः देत आहोत.

भारत-चीन सैनिकी संघर्ष आणि भारतीय सैनिकांचे शौर्य !

पाकिस्तान आणि चीनची युती  तोडायला हवी. यासाठी सर्व भारतीय आणि राजकीय पक्ष यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. भारतीय नागरिकांनी या सर्व विविधांगी युद्धांचा सामना करण्याची सिद्धता ठेवायला हवी ! सीमेवरील युद्धापासून भारतीय सैन्य निश्चित रक्षण करील !’

…तर भारताला मोठा धोका आहे, हे अधोरेखित होते !

‘लडाखमधील सीमारेषा पालटण्यासाठी केलेल्या प्रयत्नाच्या यशाने हुरळून जाऊन तवांगमधील सीमारेषा पालटता येईल’, असा चीनने विचार केला. लडाखमधील सीमारेषेवरील भूमी त्यांनी चोरून बळकावली आहे, हे ते विसरले. तवांगमध्ये त्यांना (चीनला) अपमानास्पद माघार घ्यावी लागली.

चीनचे सैनिक प्रतिवर्षी सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात आणि मार खाऊन जातात ! – मनोज नरवणे, माजी सैन्यदलप्रमुख

भारत हा असा देश आहे ज्याने जगाला दाखवून दिले आहे की, शेजार्‍यांच्या दादागिरीला आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. आम्ही सदैव सिद्ध आहोत.

भारताखेरीज अन्य कोणताही देश चीनचा सामना करू शकत नाही ! – जर्मनी

विकास, लोकसंख्या आणि अन्य गोष्टींकडे पहाता भारताखेरीज अन्य कोणताही देश चीनचा सामना करू शकत नाही, असे विधान भारतातील जर्मनीचे राजदूत फिलीप एकरमॅन यांनी एका मुलाखतीत केले.

कुरापती नव्हे युद्धच !

चीनची विस्तारवादाची भूक आसुरी आहे. चीनची सीमा तब्बल १४ देशांना लागून आहे. या ‘ड्रॅगन’ने भारताचा मोठा भूभाग आधीच गिळंकृत केला असून त्याला आता अरुणाचल प्रदेशही हवा आहे. त्यामुळे चीनला व्यापार, राजकारण, संरक्षण आधी सर्वच पातळ्यांवर धडा शिकवून नामोहरम करावे लागेल.

भारत आणि चीन यांनी सीमावाद सोडवण्यासाठी चर्चा करावी ! – अमेरिका

युक्रेन अशाच प्रकारे अमेरिकेवर विसंबून राहिला; मात्र रशियाने युद्ध पुकारल्यावर अमेरिकेने त्याला साहाय्य केले नाही. त्यामुळे भारताने  पेंटगॉनच्या वक्तव्यावर विश्‍वास ठेवून अमेरिकेवर कधीही विसंबून राहू नये !

भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना हुसकावले !  

चीन अशा कुरापती काढतच रहाणार आहे. त्याला योग्य धडा शिकवल्यावरच त्याच्या अशा कुरापती बंद होतील. त्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक आहे !