पृथ्वीवरील समुद्रात विशालकाय उल्कापिंड कोसळणार !

फ्रान्समधील जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस याने ५ शतकांपूर्वी सहस्रो भविष्ये लिहून ठेवली असून त्यांतील अनेक भविष्ये खरी ठरली आहेत. त्याच्या पुस्तकात एकूण ६ सहस्र ३३८ भविष्ये वर्तवलेली आहेत.

कोल्हापूर येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने सायकल फेरीद्वारे इंधन दरवाढीचा निषेध !

शिवसेना युवासेनेच्या वतीने शहरात सायकल फेरीद्वारे इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहर कार्यालय येथून फेरीचा प्रारंभ करण्यात आला.

महागाई आणि बेरोजगारी यांच्या विरोधात पणजी येथील आझाद मैदानात काँग्रेसचे आंदोलन

येथील आझाद मैदानात बेरोजगारी आणि महागाई यांच्या विरोधात आंदोलन करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. या वेळी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

नेहरू कुटुंबामुळे देशाची अर्थव्यवस्था बिघडली ! – मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील मंत्री विश्‍वास सारंग यांचा आरोप

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचे श्रेय कुणाला द्यायचे असेल, तर ते नेहरू कुटुंबाला द्यायला हवे. महागाई एक किंवा दोन दिवसांत वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक किंवा दोन दिवसांत उभारला जात नाही.

इंधनदराचा भडका !

कोरोना महामारीमुळे आणि त्यानंतर झालेल्या दळणवळण बंदीमुळे सर्वसामान्य भरडले जात आहेत. मागील दळणवळण बंदीच्या काळात सहस्रो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आणि आता दुसर्‍या राज्यस्तरीय दळणवळण बंदीमुळे तसेच हाल होणार आहेत

कर्माची फळे !

उत्तर कोरियामध्ये अत्यल्प अन्न उत्पादन, ४० टक्के लोकसंख्या भूकबळीची शिकार, त्यातच दुष्काळ अशी अनेक संकटे ओढवली आहेत. उत्तर कोरिया जात्यात, तर अन्य देश सुपात आहेत.

इंधन दरवाढीच्या माध्यमातून सरकार जिझिया कर वसूल करत आहे ! – पृथ्वीराज चव्हाण

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती अल्प होत आहेत; मात्र भारतामध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये, तर डिझेलचे ९२ रुपयांपेक्षा अधिक आहेत.

महागाई वाढली असे वाटत असेल, तर खाणे, पिणे आदी सोडावे !

ज्या लोकांना महागाई राष्ट्रीय आपत्काळ वाटत आहे, त्यांनी खाणे, पिणे आदी सोडले पाहिजे. पेट्रोल, डिझेल यांचा वापर करणे सोडले पाहिजे. काँग्रेसला मत देणारे जर असे करतील, तर महागाई न्यून होईल, असे प्रत्युत्तर भाजपचे नेते  आणि माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी काँग्रेसच्या टीकेवर दिले आहे.

याला मीच उत्तरदायी !

भ्रष्टाचार, महागाई वगैरे वाढतच चालली आहे. दुसरीकडे नेते, उद्योगपती ऐषोआरामात जगत आहेत.आज राबराब राबणारा उपाशी आणि कुपोषित जीवन जगत आहे. आपण निवडलेले नेते काय करत आहेत ?

आपत्काळाच्या दृष्टीने आर्थिक नियोजन कसे करावे ?

आपत्काळात निर्माण होणारी महागाई आणि कुटुंबियांची संख्या यांचा विचार करून साधारण काही वर्षे आपली आवश्यकता भागेल इतके धन घरामध्ये सुरक्षितपणे ठेवा !