स्वातंत्र्यापासून आतापर्यंत गेली ७४ वर्षे महागाई कमी न केलेल्या काँग्रेसच्या फुकाच्या गप्पा !

‘भाजप सरकारच्या काळात महागाई आणि भ्रष्टाचार यांत वाढ झाली, तसेच पर्यावरणाचा र्‍हास झाला. गोव्यात पेट्रोलचे मूल्य प्रति लिटर १०० रुपये झाले आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यावर महागाई अल्प करणार. महागाईवर मात करण्यासाठी भाजपचा पराभव करावा लागेल’, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.’