
‘भाजप सरकारच्या काळात महागाई आणि भ्रष्टाचार यांत वाढ झाली, तसेच पर्यावरणाचा र्हास झाला. गोव्यात पेट्रोलचे मूल्य प्रति लिटर १०० रुपये झाले आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यावर महागाई अल्प करणार. महागाईवर मात करण्यासाठी भाजपचा पराभव करावा लागेल’, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.’
प्राचीन हिंदु धर्माची महानता
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?