राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार महंमद फैजल यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

गुन्हेगारी वृत्तीचे लोकप्रतिनिधी असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदीच घातली पाहिजे !

सिंधुदुर्ग : पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचे प्रशासनाला निवेदन

मी पुरवलेल्या माहितीची प्रशासनाने लगेच नोंद घ्यावी. माझ्याकडून काही खोटे पसरवले जात असल्याचे सिद्ध झाल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी.

धुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये येथील देवतांच्या प्रतिमा काढण्याविषयीचा आदेश शिक्षणाधिकार्‍यांकडून रहित !

भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित चांदोडे यांनी आंदोलनाची चेतावणी दिल्याचा परिणाम !

निकाल देण्यास २ मास विलंब झाल्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडून पक्षकरांची क्षमायाचना

न्यायमूर्ती गवई म्हणाले की, या निकालास विलंबामुळे प्रथम आपली क्षमा मागतो. या खटल्यात कायद्यातील नियम, तथ्य, तरतुदी यांविषयीच्या गोष्टींचा मला अभ्यास करावा लागला, त्यामुळे वेळ लागला.

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे भव्य हिंदु धर्मरक्षण मूक मोर्चाला ७ सहस्र हिंदूंची उपस्थिती !

हिंदूंनो, आपल्या माता-भगिनींची अवस्था श्रद्धा वालकरप्रमाणे होऊ द्यायची नसेल, तर त्यांना धर्मशिक्षण द्या. गोमातेचे रक्षण, धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ यांसारखे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी आपण संघटित होऊन प्रयत्न करूया.

तमिळनाडूच्या विधानसभेत राज्यपालांनी अभिभाषणात संदर्भ गाळल्याने गदारोळ

राष्ट्रगीताद्वारे कामकाजाचा समारोप होण्यापूर्वीच राज्यपालांनी सभात्याग केला. राज्यपालांनी याप्रकारे सभात्याग करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले.

समान नागरी कायद्याचे परीक्षण करणार्‍या समितींच्या स्थापनेला सर्वोच्च न्यायालयाची अनुमती

‘राज्यघटनेच्या अनुच्छेद १६२ च्या अंतर्गत या समितींची स्थापना करण्यात आली आहे. यात चुकीचे काय आहे ? तुम्ही याचिका मागे घेणार कि आम्ही ती फेटाळून लावू ?

डाकू घरात शिरल्यावर त्याला ठार मारण्यास तुम्ही सक्षम नसाल, तर मला बोलवा !

नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना बांधून टाकावे. ते बोगस विद्युत् कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले, तर त्यांना घटनास्थळीच ठार मारावे. नंतर जे काही होईल, ते मी पाहून घेईल.

विशिष्ट वर्गाला हिंदु मुली या खेळाचे साधन वाटतात ! – आशिष शेलार, नेते, भाजप

लव्ह जिहादशी संबंधित घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्य यांना तडा जात आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधात राज्य सरकारने कायदा करावा आणि समस्त नागरिकांनीही या कायद्याला पाठिंबा द्यावा.

(म्हणे) ‘वर्ष २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये जाणार होते !’

भारत सरकारने वारंवार पाकिस्तानचा आतंकवादी चेहरा जगासमोर आणला आहे. त्यामुळे ‘पंतप्रधान मोदी यांची अपकीर्ती करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत का ? हे लक्षात घेऊन याला प्रत्युत्तर देणे आवश्यक !