वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या प्रथम दिनी ‘हिंदू समाजाचे रक्षण’ या विषयावरील उद्बोधन सत्रात मान्यवरांनी मांडलेले ओजस्वी विचार !

देशाची प्रगती तर होत आहे; मात्र इंजिन बंद पडलेल्या विमानाप्रमाणे आपण भरकटलो आहोत. बौद्धिक क्षमता वाढली आहे; परंतु हृदय छोटे झाले आहे. भारतात ८० टक्के हिंदू आहेत; परंतु त्यांच्यातील किती हिंदूंमध्ये हिंदुत्व जिवंत आहे ?

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात एकत्र आलेली शक्ती हिंदु राष्ट्राच्या निर्मितीच्या कार्यात कृतीशील होईल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘हिंदु राष्ट्राची संकल्पना ही आमच्या सनातन धर्मातील वैश्विक संस्कृती आणि विश्वदर्शन यांचे नाव आहे. हिंदू ‘चराचरात ब्रह्म आहे’, असे मानत असल्यामुळे त्याचा उपभोग घेण्याची हिंदूंची संस्कृती नाही. त्यामुळे भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाले की, त्याद्वारे विश्वकल्याणाचे कार्य होईल, हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या शुभहस्‍ते धर्मध्‍वजाचे पूजन !

पूजन झाल्‍यानंतर सूर्यकिरणांमुळे वातावरणात केशरी रंग पसरला होता. पूजन होईपर्यंत वातावरण निरभ्र होते आणि पूजन झाल्‍यानंतर काही वेळातच आकाशात सूर्य असतांनाच पाऊस पडला.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे आयोजन करण्‍यामध्‍ये आलेले विविध अडथळे आणि ते दूर करण्‍यासाठी केलेले आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे आयोजन करणार्‍या साधकांनी एप्रिल २०२३ मध्‍ये या सेवेला आरंभ केला. तेव्‍हा त्‍यांना या सेवेत विविध अडथळे येत असल्‍याचे लक्षात आले. आध्‍यात्मिक उपायांमुळे अडथळ्‍यांवर मात करता आली. याचा वृत्तांत येथे देत आहोत.

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी देश-विदेशातील शेकडो हिंदुत्वनिष्ठांचे गोव्यात आगमन !

रामनाथी येथील श्री रामनाथ देवस्थान येथे १६ ते २२ जून या कालावधीत होणार्‍या वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची म्हणजेच एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची सिद्धता पूर्ण झाली आहे.

भारतातील शहरी नक्षलवादाची वाढती व्‍याप्‍ती आणि त्‍यावर उपाय !

‘जिहादी मानसिकता आणि इस्‍लामी आतंकवाद यांची समस्‍या भारतासह संपूर्ण जगभरात आहे. त्‍याहूनही धोकादायक आणि भयंकर समस्‍या ही ‘शहरी (अर्बन) नक्षलवादाची आहे. वर्ष १९८२ मध्‍ये भारतामध्‍ये एक अपवित्र संघटना निर्माण झाली. त्‍यात धर्मनिरपेक्षतावादी, साम्‍यवादी (कम्‍युनिस्‍ट), धर्मांध संघटना आदींचा समावेश आहे.

भारतातील मुसलमानांच्या द्वेषाला मुसलमानच उत्तरदायी ! – मौलाना तौकीर रझा

भारतातील मुसलमानांच्या द्वेषाला भाजप किंवा संघ नव्हे, तर मुसलमानच उत्तरदायी आहेत, असे बरेली येथील ‘इत्तेहाद ए मिल्लत’ या संघटनेचे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले.

म. गांधी यांना मारण्यामागील नथुराम गोडसे यांची वेदना समजून घ्या !

मी गांधी यांना मारले; कारण त्या व्यक्तीची कूटनीती अधिक काळ चालली असती. त्यामुळे भारताचे अस्तित्व शिल्लक राहिले नसते आणि आदर्शही शिल्लक राहिले नसते.

गोव्यात होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त उत्तरप्रदेश आणि बिहार येथील ११० प्रतिनिधी सहभागी होणार !

भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर भारताला आदर्श रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र बनवण्याला पर्याय नाही, असे मत हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले.

१६ ते २२ जून या कालावधीत गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.