रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

‘रामराज्य’ असे म्हणतांना जी गोष्ट येते, ती ‘हिंदु राष्ट्र’ असे म्हणतांना येत नाही. आम्हाला हिंदु राष्ट्र नको आहे. आमची रामराज्याची इच्छा आहे. हिंदु राष्ट्र रावण आणि कंस यांचेही होते; पण प्रजेला त्रास झाला.

हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे ! – गोविंद चोडणकर, गोवा

लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशांसारख्या हिंदूंवरील आघातांच्या विरोधात उपाययोजना म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन आपली रणनीती ठरवली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व समस्यांवर मूळ उपाय म्हणून हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे.

सोलापूर येथे ‘हिंदु एकता दिंडी’त घडले हिंदूसंघटनाचे दर्शन !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्‍मरणात, ‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’च्‍या जयघोषात, चैतन्‍याने भारलेल्‍या वातावरणात आणि साधकांच्‍या अपूर्व उत्‍साहात काढण्‍यात आलेली ही लक्षवेधी दिंडी चैतन्‍याची उधळण करणारी आणि समृद्ध भारतीय संस्‍कृतीचे प्रदर्शन करणारी ठरली !

पाकिस्तानही हिंदु राष्ट्र बनवण्यात येईल ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

ज्या दिवशी हिंदु कपाळावर टिळा लावून बाहेर पडतील, त्या दिवशी भारतात हिंदु राष्ट्र होईल. भारतालाच नाही, तर पाकिस्तानलाही हिंदु राष्ट्र बनवण्यात येईल.

भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने आश्वासक वाटचाल ! – राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा  

हिंदु शक्ती मोठी होणार. हिंदुत्वाचा विचार जोर धरतोय आणि भारत हिंदु राष्ट्र होणार आहे, असे बोलून ठेवले आहे. भारताची वाटचाल त्याच दिशेने चालू आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.

हिंदु राष्ट्र नाही, तर रामराज्य हवे ! – ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

हिंदु राष्ट्राद्वारे रामराज्यच निर्माण करण्यात येणार असल्याने सर्वप्रथम हिंदु राष्ट्र आणणे आवश्यक आहे !

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी सज्ज व्हा ! – धीरेंद्र कृष्णशास्त्री

बागेश्‍वर धामचे स्वामी धीरेंद्र कृष्णशास्त्री १० दिवसीय  गुजरात दौर्‍यावर आले आहेत. ते कर्णावती येथे पोचले. कर्णावतीमधील वटवा येथे देवकीनंदन महाराजांच्या शिवपुराण कथेत त्यांनी भाग घेतला.

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना मध्यप्रदेश सरकारकडून ‘वाय’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था

मध्यप्रदेशातील बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना राज्य सरकारने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. धीरेंद्रकृष्ण शास्त्री सातत्याने हिंदू राष्ट्राविषयी विधाने करत आहेत. त्यांच्या विधानांना विरोध होऊ लागला आहे.

मूळ समस्या आणि अंतिम उपाय !

हिंदूंच्या समस्यांचे मूलभूत कारण आणि उपाय सांगणारे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री गौरवास्पद !

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राची मागणी भारतविरोधी !’-समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य

हिंदु राष्ट्राच्या मागणीला भारतविरोधी ठरवणारे राजकारणी आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) धोरणाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !