रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापारी आणि उद्योजक यांची ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धता !

हलाल उत्पादनांतून लाभ मिळवून नफा इस्लामिक बँकेद्वारे उत्पादनांच्या वाढीसाठी वापरणे, हलाल उत्पादने बनवणार्‍यांना आर्थिक साहाय्य देणे आणि जागतिक स्तरावरील बाजारावर नियंत्रण मिळवण्याचा ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे प्रयत्न करणे….

पाकच्या हिंदुद्वेषाला विरोध केव्हा करणार ?

पाकमध्ये दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमात एका पत्रकाराने सांगितले की, पाकमधील सरकारी आणि खासगी शाळांमध्ये हिंदुद्वेष शिकवला जात आहे. माझ्या मुलाने मला ‘आपण सिंधमध्ये रहातो, तर आपण हिंदूंना ठार का मारत नाही ?’

पाकिस्तान के पत्रकार ने कहा, ‘विद्यालयों में हिन्दूद्वेष पढाया जाने के कारण छात्र हिन्दुओं को मारने की बात करते हैं !’

भारत सरकार इसका विरोध करें !

भूमीचोर पाद्री !

एखाद्या धर्माचा धर्मगुरु जर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल, तर तो इतरांना मार्गदर्शन काय करणार ? साथ्रैक यांच्या गुन्हेगारी कृत्यावर प्रकाश पडल्यावर चर्च गप्प आहे. याचा अर्थ ‘साथ्रैक यांनी केलेला गुन्ह्याला एका अर्थी चर्चचाही पाठिंबा आहे…

बांगलादेशातील हिंदूंच्या मंदिरांतील देवतांच्या फोडण्यात आलेल्या मूर्तींची छायाचित्रे ट्विटरवर प्रसारित केल्याने कोलकाता पोलिसांकडून हिंदु वापरकर्त्याला नोटीस !

बांगलादेशचे सरकार नव्हे, तर बंगालमधील कोलकाता पोलीस याविषयी एका हिंदुला नोटीस देतात, हे संतापजनक ! बंगालमधील तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये सत्तेत आहे कि बांगलादेशमध्ये ?

बंगाली हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणारे ट्विटर खाते तात्पुरते बंद !

हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी ट्विटरचा हिंदुद्वेष मोडून काढण्यासाठी संघटित होऊन प्रयत्न केला पाहिजे ! तसेच केंद्र सरकारनेही यात हस्तक्षेप करून ट्विटरची मनमानी रोखण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे !

बांगलादेशातील हिंदूंची दयनीय स्थिती ! 

धर्मांधांनी दुर्गादेवीचे १६० मंडप आणि मंदिरे यांची मोठ्या प्रमाणावर जाळपोळ केली. १२ हिंदूंची हत्या करण्यात आली, २३ हिंदु माता-भगिनींवर बलात्कार झाले, तर १७ हिंदू बेपत्ता झाले.  

जालोर (राजस्थान) येथे चोरीच्या उद्देशाने मंदिरातील वृद्ध पुजार्‍याची हत्या

कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी ते पुजारी, साधू, संत यांचे संरक्षण करण्यात नेहमीच अपयशी करत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

निसर्गानुकूल वर्तन करणे, हेच विश्वासमोरील सर्व समस्यांवरील उत्तर !

मनुष्याला उज्ज्वल पहाटेसाठी आपल्याला स्वतःचा अहंकार आणि स्वभावदोष यांच्याशी युद्ध करण्याविना गत्यंतरच नाही ! अहंकार अन् स्वभावदोष विरहित आणि म्हणूनच निसर्गाला अनुकूल असे हिंदु राष्ट्रच आपल्याला या पृथ्वीतलावर आणावे लागेल !’

पाकमध्ये मंदिर तोडणार्‍यांपैकी ११ मौलवींना न्यायालयाने ठोठावलेला दंड हिंदु कौन्सिलने भरला !

पाकिस्तानमधील हिंदूंच्या या दैन्यावस्थेवर भारत सरकार काहीच भूमिका घेत नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. आता भारतातील हिंदूंनीच संघटित होऊन  पाकिस्तानला यासंदर्भात जाब विचारण्यासाठी भारत सरकारला बाध्य केले पाहिजे !