पाकमध्ये मंदिर तोडणार्‍यांपैकी ११ मौलवींना न्यायालयाने ठोठावलेला दंड हिंदु कौन्सिलने भरला !

पाकिस्तानमधील हिंदूंच्या या दैन्यावस्थेवर भारत सरकार काहीच भूमिका घेत नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. आता भारतातील हिंदूंनीच संघटित होऊन  पाकिस्तानला यासंदर्भात जाब विचारण्यासाठी भारत सरकारला बाध्य केले पाहिजे !

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी प्रसंगी हाती शस्त्रेही घेऊ ! – संत समाजाची चेतावणी

अशी चेतावणी संत समाजाला द्यावी लागते, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !

हिंदूंनो, भगवंताचे भक्त बनाल, तरच वाचाल ! 

हिंदूंनो कृती कराल, संघर्ष कराल, तर वाचाल. समाजामध्ये जनजागृती कराल अन् स्वतःच स्वतःचे रक्षण करायला शिकाल, तर वाचाल. अन्यायाविरुद्ध वाचा फोडाल, तर वाचाल; धर्माचरण कराल, तर वाचाल.

नळदुर्ग (जिल्हा धाराशिव) येथील श्री खंडोबा मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याची दुरुस्ती करा !

श्री खंडोबा यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी नळदुर्ग शहरातील नागरिक आणि खंडोबाचे भक्त यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

मोर्चे काढून दहशत निर्माण करणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी

त्रिपुरामधील कथित घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्रात रझा अकादमीच्या धर्मांधांनी हिंदु व्यापार्‍यांवर आक्रमण केले. दुकानांची तोडफोड, पोलिसांना मारहाण, वाहनांची जाळपोळ आणि खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली होती.

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात दंगल घडवणार्‍या जिहाद्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी !

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात दंगल घडवणार्‍या जिहाद्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सातारा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

दंगल भडकवणार्‍या रझा अकादमीऐवजी स्वरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार्‍या हिंदूंना दोषी ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न ! – आमदार नीतेश राणे, भाजप

रझा अकादमीने काढलेला मोर्चा पूर्वनियोजित होता. हे पोलिसांच्या लक्षात का आले नाही ? राज्यात सरकारच्या पाठिंब्याने हिंदूंवर अन्याय चालू आहे का ?

हिंदूसंघटन हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील एकमात्र उपाय ! – वक्त्यांचा सूर

भारतात हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विविध माध्यमातून हिंदूंना साहाय्य करणे आणि सर्व हिंदूंचे संघटन करणे या उद्देशाने कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती येथे ‘ओम मिनिस्ट्री-कर्नाटक’ यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय ‘हिंदू अधिवेशन’ यशस्वीरित्या पार पडले.

भारत-नेपाळ सीमेवर गेल्या २ दशकांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !

सीमेवरील राज्ये मुसलमानबहुल करून ती भारतापासून तोडण्याचे हे षड्यंत्र आहे, हे शासनकर्ते लक्षात घेतील का ?

हिंदु नाव धारण करून भाड्याने रहाणार्‍या धर्मांधाकडून महिलेवर बलात्कार आणि तिचे धर्मांतर !

मुसलमानांना घर भाड्याने देण्यास नकार देणार्‍या हिंदूंना असहिष्णु ठरवणारे पुरोगामी आणि ‘सेक्युलर’ माध्यमे यावर काही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !