‘हिंदु राष्ट्र’ हेच हिंदूंच्या सर्व समस्यांचे उत्तर ! – श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.

. . . मात्र त्यासाठी धर्मप्रेमींनी आठवड्यातून एकदा एकत्र येऊन धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे.’

हिंदूंनी म्हटले तर ‘हेट स्पीच’ आणि अहिंदूंनी म्हटले, तर ते ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’, हे कधीपर्यंत चालणार ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न

हिंदु संत आणि नेते यांना अटक करून हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे हिंदु समाज कदापि सहन करणार नाही’, असे समितीने पत्रकात म्हटले आहे.

नेवासे (नगर) येथील श्री नारदमुनी मंदिरातच बांधली अवैध मदार (थडगे) !

उद्दाम धर्मांधांचा श्री नारदमुनी मंदिरातील लॅण्ड जिहाद ! गडकिल्ल्यांवर अवैधपणे थडगी उभारणाऱ्या धर्मांधांची मजल मंदिरापर्यंत जाणे, हे धर्मांधांचे लांगूलचालन केल्याचा परिणाम !

गडांवरील थडगी हिंदूंना आशीर्वाद देतील का ?

गडांचे इस्लामीकरण झाले, तर हिंदूंची भावी पिढी निधर्मी होईल. छत्रपतींचे शौर्य हिंदूंना कळावे, यासाठी गडांचे होणारे इस्लामीकरण रोखण्याचे दायित्व हे हिंदूंचेच आहे आणि त्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच उपाय आहे !

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : २८.१०.२०१८

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

तमिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यात हिंदू झाले आहेत अल्पसंख्यांक ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदुविरोधी वास्तव स्पष्टपणे प्रतिपादणार्‍या मद्रास उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयांनी अशा प्रकारे वास्तवाला धरून हिंदुविरोधी षड्यंत्रांना वाचा फोडल्यास समाजाला वास्तवाचे भान येऊन जागृती होण्यास साहाय्य होईल !

हिंदु मुलगा आणि मुसलमान मुलगी यांच्या प्रेमाला धर्मांधांकडून सर्वत्र होणारा विरोध आणि समाजातील मुसलमान प्रतिष्ठितांचा हिंदु मुलींशी निकाह मात्र बिनविरोध !

मागील भागात आपण मुसलमान कुटुंबात हिंदु मुलगी हिंदु धर्माचे पालन करू शकते का ?, राजकारण्यांचा हिंदु मुलीने मुसलमान मुलाशी विवाह करण्यास असलेला पाठिंबा, लव्ह जिहादचा क्रूर इतिहास आदी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहू.         

मध्यप्रदेशात हिंदूंचे धर्मांतर करू पहाणार्‍या ४ ख्रिस्त्यांना अटक !

मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असून तेथे धर्मांतरबंदी कायदा आहे. असे असूनही उद्याम ख्रिस्ती हिंदूंचे धर्मांतर करू धजावतात. यावरून त्यांना कायद्याचेही भय राहिले नसल्याचे दिसून येते. अशांना कठोर शिक्षा अपेक्षित आहे !

…हिंदु मुलीचा मुसलमान मुलाशी सार्वजनिक विवाह करण्यामागचा हेतू काय ?

मागील भागात आपण केरळ आणि कर्नाटक राज्यांतील लव्ह जिहादची भयावहता, पाताळयंत्री धर्मांध मुलीने हिंदु मुलाशी प्रेमसंबंध लक्षात आल्यावर तथाकथित धर्मनिरपेक्षवाल्यांची भूमिका आदी सूत्रे पाहिली. त्यापुढील सूत्रे आज पाहू.

‘लव्ह जिहाद’

हिंदु युवतींना जाळ्यात ओढण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ हे सामुदायिक षड्यंत्र आहे. हिंदु असल्याचे भासवून मुसलमान युवक हिंदु युवतींना या षड्यंत्रांतर्गत फसवत आहेत. हिंदु युवतींशी ‘निकाह’ केल्यावर त्यांचा छळ करून त्यांची हत्या केली जाते…