बांगलादेशी संघटनेची भारत सरकारवर उपरोधिक टीका !

ढाका (बांगलादेश) – ‘भारत सरकारने बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंच्या सुरक्षेसाठी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणला. जे स्वत:च्या देशातील हिंदूंना संरक्षण देऊ शकत नाहीत, ते बांगलादेशी हिंदूंना सुरक्षा पुरवणार आहेत’, अशी उपरोधिक टीका ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या बांगलादेशातील संघटनेने ट्वीट करून केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये ‘#MominporeViolence’ या हॅशटॅगचा वापर केला आहे. यातून त्यांनी बंगालमधील मोमीनपूर येथे ‘मिलाद-उन-नबी’ उत्सवाच्या (मंहमद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या) वेळी धर्मांध मुसलमानांनी केलेला प्रचंड हिंसाचार आणि तोडफोड यांवरच प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे लक्षात येत आहे. या दंगलीमध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंदूंची अनेक वाहने आणि दुकाने यांची तोडफोड केली.
Government of India passed CAA bill for security of Hindus in Bangladesh and Pakistan. Those who cannot provide security to Hindus of their own country will provide security to Bangladeshi Hindus.#MominporeViolence
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) October 11, 2022
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
मॉरिशस येथे लोकमान्य टिळक यांच्या २ अर्धपुतळ्यांचे अनावरण !
क्षुल्लक वादातून २ धर्मांध मुसलमानांसह दोघांकडून हिंदूला मारहाण
UK Intercepts Russian Tanker : ब्रिटनकडून रशियाची तेलवाहू नौका जप्त : एका भारतीय नागरिकाला अटक
IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !