हिंदूंनो, धर्माचरणासाठी हे कराच !

‘सुखस्य मूलं धर्मः ।’, म्हणजे सुखाचे मूळ  धर्माचरणात आहे. दैनंदिन धार्मिक कृती, उदा. पूजा-अर्चा,  सण आणि उत्सव हे शास्त्र समजून घेऊन करणे, तसेच कुलाचार अन् कुलपरंपरा सांभाळणे, यालाच  ‘धर्माचरण’ असे म्हणतात.

हिंदु स्त्रियांनो, स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून स्वतःचे रक्षण स्वतःच करा !

सुशिक्षित मुलींच्या ‘तोकडे कपडे घालणे आणि पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करणे हेच स्वातंत्र्य अन् प्रगती आहे’, अशी विचारसरणी बलात्कारासारख्या घटना घडण्यासाठी कारणीभूत असते. हिंदूंनी धर्माचरण केले आणि स्त्रियांनी स्वरक्षण प्रशिक्षण घेतले, तर अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत.

श्रीराम आणि हनुमान यांच्यावरील श्रद्धेमुळे इतिहासाची शिक्षिका सांगत असलेल्या गोष्टी चुकीच्या असल्याचे तिला धैर्याने सांगणारा कु. संस्कार सभरवाल (वय १४ वर्षे) !

‘रामायण आणि हनुमान यांविषयी वर्गात चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. हे लक्ष्यात आल्यावर श्रीराम आणि हनुमान यांच्यावरील श्रद्धेमुळे इतिहासाची शिक्षिका सांगत असलेल्या गोष्टी चुकीच्या असल्याचे तिला धैर्याने सांगणारा कु. संस्कार सभरवाल !

धर्माचरणाची आदर्श उदाहरणे

उत्तरप्रदेश येथील धर्माभिमानी कु. शुभम् विश्‍वकर्मा (वय १८ वर्षे) याने कपाळाला टिळा लावून शाळेत जाण्यासाठी शिक्षकांशी केलेला संघर्ष !

देवघरात देवतांची मांडणी कशी करावी, याविषयीचे धर्मशास्त्र

देव्हार्‍यात देवतांची मांडणी करतांना ती शंकूच्या आकारात करावी. पूजा करणार्‍या भक्ताच्या समोर मध्यभागी श्री गणपति ही देवता उजव्या हाताला स्त्रीदेवता ठेवाव्यात आणि डाव्या हाताला पुरुषदेवता ठेवाव्यात.

धर्माचरणाची अपरिहार्यता अधोरेखित करणार्‍या घटना

धर्माचरण नसल्याने आज हिंदूंमध्ये हिंदु धर्माविषयीचा अभिमानच उरलेला नाही. त्यामुळे ते अन्य धर्मियांप्रमाणे अनुसरण करू लागतात. स्वतःच स्वतःच्या अधोगतीस कारणीभूत ठरतात.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे नागरिकांना हात जोडून अभिवादन करण्याचे आवाहन

हस्तांदोलन केल्यामुळे शारीरिक स्तरावर संसर्ग होतो, तसाच तो आध्यात्मिक स्तरावरही होतो. हात मिळवल्याने रज-तम या सूक्ष्म गुणांचा, तसेच अनिष्ट शक्तींचा संबंधितांना त्रास होण्याची शक्यता बळावते.

आश्‍विन मासातील शरद पौर्णिमेचे महत्त्व

‘वर्षभरात एक दिवस असा असतो, ज्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. तो दिवस आहे शरद पौर्णिमेचा दिवस !

महिलांनो, नवरात्रात विविध रंगांच्या साड्या नेसून नव्हे, तर देवीविषयीचा शुद्ध सात्त्विक भाव जागृत करून तिची कृपा संपादन करा !

या रंगाची साडी नसल्याने देवी मला प्रसन्न होणार नाही का ? माझे व्रत मोडले जाईल का ? देवीचा कोप होईल का ?’, असे अनेक प्रश्‍न ! नवरात्रोत्सव असा भीतीमय नसावा’.

गंगा नदीचे माहात्म्य

भारतीय संस्कृतीत कलिमलनाशिनी गंगेचा महिमा अपार आहे. प्राचीन ऋषींनी यामुळे प्रभावित होऊन विविध स्वरूपांत भावपुष्पांजली अर्पण करून स्वतःला कृत्यकृत्य करून घेतले आहे.