कार्तिकस्वामी दर्शन सोहळा

कार्तिकस्वामी दर्शन सोहळा

‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.

श्रीराम, श्रीकृष्ण, तसेच भगवद्गीता, महाभारत, रामायण आणि गोमाता यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला पाहिजे !

श्रीराम, श्रीकृष्ण, तसेच भगवद्गीता, महाभारत, रामायण आणि गोमाता यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला पाहिजे !

अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा धार्मिक स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने भारतात ईशनिंदा किंवा कठोर कायदा नसल्याने गुन्हेगारांना कठोर शिक्षा देता येत नाही. यातूनच मोठ्या प्रमाणात हिंदु देवतांचा अवमान होईल, अशा पद्धतीने विज्ञापने दिली जातात.

भारताची ओळख राजांमुळे नव्हे, तर ऋषिमुनींमुळे ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

भारताची ओळख राजांमुळे नव्हे, तर ऋषिमुनींमुळे ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

भारताची ओळख राजांमुळे नव्हे, तर ऋषिमुनींमुळे आहे. त्यांनी भारतीय संस्कृती समृद्ध करण्यासाठी सहस्रो वर्षे साधना केली.

कार्तिक मासातील (१४.११.२०२१ ते २०.११.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

कार्तिक मासातील (१४.११.२०२१ ते २०.११.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘५.११.२०२१ दिवसापासून कार्तिक मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

प्रदूषित यमुनेवरील श्रद्धा !

प्रदूषित यमुनेवरील श्रद्धा !

हिंदु धर्मियांमध्ये एकीकडे धर्माचरण अल्प होत असतांना अजूनही पूजेसाठी काही महिला अशा प्रकारचा भाव ठेवून प्रदूषित नदीमध्ये पूजा करत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. ते नाकारताही येणार नाही. या महिलांचे त्यांच्या भावामुळे देव रक्षण करील, त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवील.

हिंदूंनो, चित्रपट आणि मालिका यांत देवी-देवता म्हणून अभिनय करणार्‍यांची पूजा करू नका !

हिंदूंनो, चित्रपट आणि मालिका यांत देवी-देवता म्हणून अभिनय करणार्‍यांची पूजा करू नका !

‘हिंदूंनी दूरदर्शनवरील मालिका किंवा चित्रपट यांमध्ये देवी-देवतांचा अभिनय करणार्‍या अभिनेत्यांच्या चित्रांची देवाच्या रूपात पूजा करू नये. आज ते देवी-देवता म्हणून काम करतील, उद्या कुणी अधिक पैसे दिले, तर ते कोणा दुष्ट व्यक्तीचे पात्र ही साकारतील !

कायद्याप्रमाणे बालसंन्यास योग्यच !

कायद्याप्रमाणे बालसंन्यास योग्यच !

हिंदूंच्या धार्मिक रूढी, परंपरा, चालीरिती, देवतांचे सण, उत्सव, मंदिरातील सहस्रो वर्षांपासूनच्या परंपरा यांचे घटनेच्या कलम १९, २१, २५, २६ प्रमाणे पालन आणि अनुकरण करता येते. त्यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. माननीय न्यायालयेही अपवाद नाहीत; मात्र हिंदूंनी ‘मला काय त्याचे’, ही वृत्ती सोडून सदैव जागृत रहावे !’

भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य

भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य

आर्यांनी आपली उच्च संस्कृतीही, कातकरी, गोंड, भिल्ल इत्यादी वन्य मानववंशावर लादली नाही आणि यास्तव ते वंश उच्चांच्या निकट राहूनही जिवंत आहेत.

आदर्श हिंदु स्त्री, स्त्रीमुक्तीची चळवळ आणि तिचा परिणाम

आदर्श हिंदु स्त्री, स्त्रीमुक्तीची चळवळ आणि तिचा परिणाम

भारतीय स्त्रियांनी आत्मसात् केलेल्या संस्कृतीचा आधार ‘सहकार्य’ आहे. ती स्पर्धा नाही, तर समष्टीशी एकात्मता आहे. तिच्यापासून दूर जाणे नाही.

चमच्याने जेवणे आणि हाताने जेवणे यांतील भेद !

चमच्याने जेवणे आणि हाताने जेवणे यांतील भेद !

‘सजीव व्यक्तीमध्ये निर्जीव वस्तूंपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य असते. चमचा धातूचा असल्याने, तसेच तो निर्जीव असल्यामुळे त्याच्यामध्ये सात्त्विकता आणि चैतन्य अल्प प्रमाणात आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता, व्यक्तीने हाताने अन्न ग्रहण करणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी आहे.’