Video : महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या शिवपिंडीला बेलपत्र कसे वहावे ?

Video : महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या शिवपिंडीला बेलपत्र कसे वहावे ?

बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्‍या दिवशी चालत नाही.

Video : महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या शिवपिंडीला प्रदक्षिणा कशी घालावी ?

Video : महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या शिवपिंडीला प्रदक्षिणा कशी घालावी ?

शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही.

Video : महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या शृंगदर्शन करण्याची शास्त्रोक्त पद्धत !

Video : महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या शृंगदर्शन करण्याची शास्त्रोक्त पद्धत !

शिवपिंडीचे दर्शन घेतांना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते. शृंगदर्शनाविना शिवपिंडीचे दर्शन घेतल्याने होणारी हानी तसेच शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या व्हिडिओमध्ये दिले आहे.

विधवांनी हळदी-कुंकू का करू नये ?

विधवांनी हळदी-कुंकू का करू नये ?

पाश्चात्त्य विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन पुरो(अधो)गामी विचारसरणीच्या महिलांमध्ये अशा कृती करण्याची प्रथा पडत चालली आहे. महान भारतीय संस्कृती असलेल्या भारतामध्ये असे होणे, हे दुर्दैवी आहे.

हिंदू विश्‍वकल्याणाचा विचार मांडतो, तर मुसलमान हिंदूंचा विनाश होण्याचा विचार करतात ! – शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती

हिंदू विश्‍वकल्याणाचा विचार मांडतो, तर मुसलमान हिंदूंचा विनाश होण्याचा विचार करतात ! – शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती

हिंदूंना ज्यांच्यापासून धोका आहे, जे हिंदूंना ‘काफीर’ म्हणतात, ते त्यांच्या पूर्वजांनाच ‘काफीर’ म्हणत आहेत; कारण भारतातील सर्वांचे पूर्वज सनातन वैदिक आर्य हिंदुच आहेत.

देहली विद्यापिठाच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयात यज्ञशाळा उभारणीच्या कामाला वेग !

देहली विद्यापिठाच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयात यज्ञशाळा उभारणीच्या कामाला वेग !

या महाविद्यालयाच्या परिसरात गावासारखे वातावरण निर्माण करण्यात आले असून त्याला ‘गोकुळ’ असे नाव देण्यात आले आहे. या यज्ञशाळेच्या उभारणीच्या कामाला वेग आला आहे.

वडगाव खुर्द (पुणे) येथील शिवकालीन श्री वडजाईमाता मंदिर येथे उत्सव पार पडला

वडगाव खुर्द (पुणे) येथील शिवकालीन श्री वडजाईमाता मंदिर येथे उत्सव पार पडला

उत्सवाच्या ठिकाणी सनातननिर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. 

रत्नागिरी जिल्ह्यातील ८ कातळशिल्पांना करणार राज्य संरक्षित

रत्नागिरी जिल्ह्यातील ८ कातळशिल्पांना करणार राज्य संरक्षित

कोकणात आढळून आलेल्या कातळ-खोद-शिल्पांना शास्त्रीय भाषेत ‘पेट्रोग्लीप्स’ असे म्हणतात. कोकणात आढळून येत असलेली कातळशिल्प ही जांभ्या दगडांनी युक्त उघड्या कातळ सड्याच्या पृष्ठभागावर कोरलेली आहेत.

समर्थ रामदासस्वामी यांचे ग्रंथ प्रेरणादायी ! – भगतसिंह कोश्यारी

समर्थ रामदासस्वामी यांचे ग्रंथ प्रेरणादायी ! – भगतसिंह कोश्यारी

महाराष्ट्राला संत आणि वारकरी यांची मोठी परंपरा आहे. संतांचे विविध ग्रंथ मानवजातीला पावलोपावली दिशा देण्याचे कार्य करतात. समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेले ग्रंथ, ग्रंथराज दासबोध, तसेच अनेक साहित्य अखिल मानवजातीसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’चे साधक श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’चे साधक श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

“सहस्रचंद्रदर्शन !” ‘व्यक्तीच्या आयुष्याची ८० वर्षे पूर्ण होतात, तेव्हा तिला जीवनात एकूण १००० वेळा चंद्राचे दर्शन झालेले असते. हा विधी केल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊन विधी करणार्‍या व्यक्तीच्या इंद्रियांना पुष्टी, म्हणजे बळ आणि आरोग्य प्राप्त होते.’