सनातन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा काळ !

सनातन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा काळ !

हरियाणात ५ सहस्र वर्षांपूर्वीची दागिने बनवण्याच्या मोठ्या व्यवसायाची जागा नुकतीच मिळणे किंवा तमिळनाडूत ४ सहस्र २०० वर्षांपूर्वी लोखंड वापरले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात सांगणे यांसारख्या गोष्टी हिंदु संस्कृतीची महानता पुन:पुन्हा सिद्ध करत आहेत. असे असतांना अरिफ खान यांना ‘हीच गोष्ट योग्य शिक्षणाद्वारे शिकवली गेली पाहिजे’, असे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे !

ताजमहाल नव्हे, तर हिंदूंचे शिवालय असलेले प्राचीन तेजोमहालयच !

ताजमहाल नव्हे, तर हिंदूंचे शिवालय असलेले प्राचीन तेजोमहालयच !

‘ताजमहाल’ हे पूर्वी ‘शिवालय’ होते’, असे अनेक पुरावे पुरातत्व विभागाचे अधिकारी, इतर पुरातत्वतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक, तसेच देशविदेशांतील तज्ञ सांगतात. नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट केलेल्या याचिकेत आगऱ्यातील ताजमहालच्या परिसरातील २० हून अधिक खोल्या उघडण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

स्वीस टेलिफिल्ममध्ये भारतीय शेतकऱ्यांची खाद्यसंस्कृती, कुटुंब आचार, कला आणि सार्वजनिक व्यवहार यांचे चित्रण करण्यात येणार !

स्वीस टेलिफिल्ममध्ये भारतीय शेतकऱ्यांची खाद्यसंस्कृती, कुटुंब आचार, कला आणि सार्वजनिक व्यवहार यांचे चित्रण करण्यात येणार !

परदेशातील महिला येऊन विदर्भातील शेतकरी कुटुंबाची माहिती घेते; मात्र येथील लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांची अशी माहिती घेऊन तिचा जगात प्रचार करावा, असे कधीच का सुचले नाही ?

अन्न वाया जाऊ न देण्याचा धडा मुलांना शाळेत शिकवण्यात येणार !

अन्न वाया जाऊ न देण्याचा धडा मुलांना शाळेत शिकवण्यात येणार !

‘अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे’, ही हिंदु धर्माने दिलेली शिकवण आहे. हिंदू हे विसरल्याने त्यांना त्याचे शिक्षण द्यावे लागते, हे हिंदूंना लज्जास्पद !

मदुराई (तमिळनाडू) येथील ‘पट्टीना प्रवेशम्’ पालखी यात्रेला अनुमती !

मदुराई (तमिळनाडू) येथील ‘पट्टीना प्रवेशम्’ पालखी यात्रेला अनुमती !

‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा होय. मानवाधिकारांचे कारण देत याला अनुमती नाकारण्यात आली होती.

भारताने ‘सनातन धर्मा’च्या सिद्धांतांना पुनरुज्जीवित करावे ! – केरळचे राज्यपाल आरिफ खान

भारताने ‘सनातन धर्मा’च्या सिद्धांतांना पुनरुज्जीवित करावे ! – केरळचे राज्यपाल आरिफ खान

हिंदु धर्माचे शिक्षण देणे आवश्यक असल्याचे केले प्रतिपादन !

ताजमहालचे खरे स्वरूप शोधण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका

ताजमहालचे खरे स्वरूप शोधण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका

अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने सरकारनेच आदेश देऊन खरा इतिहास हिंदूंना सांगितला पाहिजे.

बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले !

बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले !

बद्रीनाथ धाम १ सहस्र २०० किलो वजनाच्या फुलांनी सजवण्यात आले आहे.

ज्ञानवापी मशिदीवरील हिंदूंची धार्मिक प्रतीके नष्ट केली जात आहेत !

ज्ञानवापी मशिदीवरील हिंदूंची धार्मिक प्रतीके नष्ट केली जात आहेत !

पू. (अधिवक्ता) जैन यांनी केलेला आरोप अतिशय गंभीर असून, असे होत असल्यास सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून सत्य समोर आणणे आवश्यक !  

हिंदूंची गळचेपी करणारे कायदे रहित करा !

हिंदूंची गळचेपी करणारे कायदे रहित करा !

काशी विश्वनाथ आणि द्वारका येथे भव्य मंदिरांच्या उभारणीसाठी हिंदूंनी दबावगट निर्माण करावा !