प्रतिवर्षी प्रत्येक भारतीय ५० किलो अन्न वाया घालवतो ! – अहवाल

नवी देहली – केंद्र सरकारने शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना लहानपणीच अन्न वाया जाऊ न देण्याचा धडा शिकवला जावा, असा निर्णय घेतला आहे. ताटात शिल्लक राहिलेल्या अन्नाचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले जाईल. यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिशानिर्देशही जारी केले आहेत.
‘द युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅम’च्या वर्ष २०२१ मध्ये जारी केलेल्या अहवालानुसार भारतात प्रत्येक व्यक्ती प्रतिवर्षी ५० किलो अन्न वाया घालवते. ही नासाडी शेतातून धान्य निघाल्यापासून अन्न ताटात पडण्यापर्यंतची आहे. शेतातून गहू आणि भाज्या बाजारात पोचेपर्यंत पुष्कळ प्रमाणात वाया जातात. अनेक लोक ताटात उष्टे अन्न टाकतात. यामुळेही अन्न वाया जाते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका‘अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे’, ही हिंदु धर्माने दिलेली शिकवण आहे. हिंदू हे विसरल्याने त्यांना त्याचे शिक्षण द्यावे लागते, हे हिंदूंना लज्जास्पद ! |
Trump On Iran : इराणला २८ लाख कोटी रुपये देण्याचे वृत्त खोटे ! – ट्रम्प यांचे स्पष्टीकरण
श्री तुळजाभवानी (नवीन) बसस्थानकातील विविध समस्यांमुळे प्रवाशांची गैरसोय !
Mathura Krishna Janmasthan Donation : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थानाला मिळणार्या देणगीची चौकशी व्हावी ! – हिंदुत्वनिष्ठ दिनेश फलाहारी
Satyaki Savarkar : उलटतपासणीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी सडेतोड उत्तरे देऊन राहुल गांधी यांच्या अधिवक्त्यांचे मनसुबे उधळले !
३ तक्रारी प्रविष्ट करूनही अद्याप गुन्हा नोंद नाही !
NEET Exam Paper : भारतीय वायूदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने ‘नीट’च्या प्रश्नपत्रिका अकोल्यात पोचल्या !