पिंपरी (पुणे) येथे ३ मासांत डेंग्‍यूचे १४० बाधित रुग्‍ण !

महापालिकेच्‍या वतीने आरोग्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कीटकजन्‍य आजार नियंत्रणासाठी ‘मॉस्‍क्‍युटो अबेटमेंट समिती’ची स्‍थापना केलेली आहे.

५ ते १६ वर्षांपर्यंतच्‍या वयोगटातील मुलांना कोणता आहार द्यावा ?

सध्‍याच्‍या मुलांच्‍या आहारात पिष्‍टमय आणि स्निग्‍ध पदार्थ यांचे प्रमाण अधिक आढळते, म्‍हणजेच बेकरीचे पदार्थ, बिस्‍किटे इत्‍यादी. आज आपण आहारातील प्रत्‍येक घटक कसा महत्त्वाचा असतो, ते समजून घेणार आहोत.

‘डिसीझ एक्स’ नावाची कोरोनापेक्षा ७ पटींनी अधिक घातक महामारी  येणार !

कोरोना महामारी निर्माण करण्यामागे चीनसमवेत जागतिक आरोग्य संघटनेने हातमिळवणी केली होती, असेही बोलले जाते.

गोवा : सरकारच्या ‘टेलीमानस’ योजनेच्या अंतर्गत एका वर्षात १ सहस्र जणांनी केला संपर्क !

केवळ समुपदेशाने मानसिक समस्या सुटणार नाहीत. त्याला अध्यात्माची (साधनेची) जोड देणे आवश्यक आहे. अनेक सोयीसुविधा, भौतिक विकास आदी साध्य करूनही मोठ्या प्रमाणात नागरिक मानसिक रुग्ण का बनत आहेत ?

निरोगी रहाण्यासाठी शरीर, अवयव आणि इंद्रिये यांच्याप्रती कृतज्ञ रहाण्याचे महत्त्व !

अनेकदा जेवतांनाही अन्नाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे राहून जाते. केवळ अन्नाप्रतीच असे नव्हे, तर प्रत्येक वेळी पाणी पितांना किंवा कोणताही पदार्थ अगदी औषध घेतांनाही त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे.

मुंबईत सार्वजनिक प्रसाधनगृहांत ‘सॅनिटरी नॅपकिन’ची २०० यंत्रे बसवली

शहर आणि उपनगरे येथील १३ प्रशासकीय विभागांतील प्राधान्याने झोपडपट्ट्यांच्या परिसरातील सार्वजनिक प्रसाधनगृहांत ‘सॅनिटरी नॅपकिन’ माफक दरात उपलब्ध करून देणारी २०० यंत्रे बसवण्यात आली आहेत.

बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू !

बिहारमध्ये दारूबंदी असतांना तथे सहजतेने दारू मिळते. याचाच अर्थ तेथील पोलीस आणि प्रशासन किती भ्रष्ट आहेत, हे स्पष्ट होते !

कोरोना महामारीत केलेल्या साहाय्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठावरून अनेक देशांनी मानले भारताचे आभार !

हे वृत्त म्हणजे भारतावर आगपाखड करणार्‍या देशांच्या आणि जागतिक नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच होय !

महाराष्ट्रात वर्ष २०२२-२३ मध्ये १३ सहस्र ६५३ नवजात बालकांचा मृत्यू !

प्रत्येक दिवसाला ३१ बालकांचा, तर प्रत्येक ३९ व्या मिनिटाला एका नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे.

सांगलीत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशीच महापालिकेकडून शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत !

संस्थांच्या मूर्तींसह घरगुती श्री गणेशमूर्तींचे पाचव्या दिवशी कृष्णा नदीत विसर्जन होते, हे ठाऊक असतांना महापालिकेच्या सांडपाणी विभागाने शेरीनाल्यातील सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीत सोडून दिल्याने सांगलीकरांकडून संताप व्यक्त होत आहे.